मानवी स्वभाव, हा भावनांनी विणलेला आहे. प्रेम, आनंद, जिव्हाळा जितका नैसर्गिक आहे, तितकाच राग, मत्सर आणि द्वेषही आपल्या मनाचा कोपरा व्यापून असतो. अनेकदा आयुष्यात...
आजच्या धावपळीच्या जगात आपण सतत बाहेरील गोंधळात गुंतलेले असतो. पण स्वतःशी संवाद साधण्यासाठी काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत- एकाकी प्रवास (Solo Trekking), निसर्गाच्या सानिध्यात...
आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच...
महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात अनेक क्रांतीकारी पावले पडली. पण एकविसाव्या शतकातही एका अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्यासाठी एका खेड्यातून ठिणगी पडावी लागते, हे विदारक वास्तव आहे....
कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट...
जागतिक महिला दिन साजरा करताना आपण प्रगतीचे गोडवे गातो, पण समाजाच्या मानसिकतेत खोलवर डोकावले तर भेदभावाचे चित्र आजही विदारक आहे. हा भेदभाव केवळ पुरुषांकडून...
आजकालचा कोणताही मध्यमवर्गीय ग्राहक स्वतःला एक प्रश्न नक्कीच विचारतो: "माझ्या स्मार्ट टीव्हीवर मी केबलसाठी वेगळे पैसे का देऊ, जेव्हा माझ्या मोबाईलमध्ये किंवा ॲप्सवर मला...
कामाच्या धावपळीत प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून किमान एक दिवस विश्रांतीची अपेक्षा असते. पण प्रश्न असा येतो की, आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळणे अनिवार्य आहे का?...