गेले सुमारे सव्वा महिना राज्यभर गाजत असलेले बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्त्याप्रकारण संपवण्याचे प्रयत्न सुरु असताना व त्यात अपेक्षित यश दृष्टीपथात असतानाच भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा आरोपाचा 'नगारा' सतत का वाजत आहे, असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी सरपंच हत्त्याप्रकरणी सर्वाना शांत करण्याचे प्रशासकीय प्रयत्न सुरु असून त्यात मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्याचे संबंधित यंत्रणाच्या हवाल्याने वृत्त दिले असतानाही आमदार धस यांची लॉन्ग प्लेयिंग रेकॉर्ड मात्र अजून सुरूच असल्याने भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नामोहरम करायचे आहे असे दिसतेय.
सरपंच हत्त्याप्रकरणातील मुख्य...
गेले सुमारे सव्वा महिना राज्यभर गाजत असलेले बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्त्याप्रकारण संपवण्याचे प्रयत्न सुरु असताना व त्यात अपेक्षित यश दृष्टीपथात असतानाच भारतीय...
गेले सुमारे महिनाभर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेले बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्त्या प्रकरण लवकरच संपुष्टात येईल असे दिसते. याप्रकरणी दिल्लीवरून पुढाकार घेण्यात आल्याने...
महाराष्ट्रात सहा जानेवारीला पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सहा जानेवारीलाच. तोच दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो....
ठाणे शहराच्या (प) कोर्टनाका परिसर व टेम्भी नाका परिसराच्या आसपास धोबी आळी नावाची अगदी चिंचोळी गल्ली असल्याचे नवीन ठाणेकरांना माहीतच नसते. अगदी जुन्या म्हणजे...
नवीन वर्षात आणि त्यानंतर होणार असलेल्या बदलांबद्दल आता चर्चा सुरु झाल्या आहेत. याच वर्षीच्या सुरुवातीला अनेक विज्ञान नियतकालिकांनी २०२५मध्ये काय-काय होऊ शकते याचे भविष्य...
अखेर सीबीआय अधिकाऱ्याचा बुरखा 'रॉ'ने फाडला! यावरून राज्यातील अनेक अधिकारी 'रॉ'च्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले. सीबीआय अधिकारी ब्रिजमोहन मीना यांना ६० लाख रुपयांची लाच...
गोपीनाथ मुंडे यांचा बहुचर्चित पुतण्या धनंजय मुंडे सध्या जोरदार प्रसिद्धीच्या झोतात आहे. धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार समजले जायचे. गोपीनाथ मुंडे यांना...
खरंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातल्या त्यांनी खोपट एसटी स्थानकाला भेट दिली. त्यानंतर साहजिकच तेथील गलथान व्यवस्थेमुळे मंत्रीमहोदय संतापले....
भारताचा बुजूर्ग फिरकी गोलंदाज ३८ वर्षीय आर. अश्विनने ऑस्ट्रेलियन दौऱ्यात अचानक तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केल्यामुळे भारतीय क्रिकेट संघात सारे आलबेल नसल्याची चर्चा...