राज्यातील महापालिका निवडणुका अटीतटीच्या झाल्या. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा देवाभाऊ व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बाजी मारल्याबद्दल त्या दोघांचे मनापासून अभिनंदन! विशेषतः मुंबई महापालिकाही त्यांनी पहिल्याच फटक्यात ताब्यात घेतल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. राज्यातील अन्य महापालिका जिंकणे आणि मुंबई महापालिका जिंकणे यात मोठा फरक आहे. कारण, मुंबई महापालिका ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तर इतर महापालिकांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही राज्य सरकारवर अवलंबून राहवे लागते. त्यातच मुंबई महापालिकेत सलग २५/३० वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. अनेक वर्षे भाजपचीही त्यांना साथ होती. परंतु गेली पाच वर्षे मैत्रीपासून फारकत घेतल्यापासून ते दोघे जणू हाडवैरीच झाले...
राज्यातील महापालिका निवडणुका अटीतटीच्या झाल्या. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा देवाभाऊ व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बाजी मारल्याबद्दल त्या दोघांचे मनापासून अभिनंदन! विशेषतः मुंबई...
मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई, पनवेल यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे मतदान आज होत आहे. उद्या संध्याकाळपर्यंत...
आमचं ठाणे शहर तस निवांत कधीच नसतं. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रींनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास अक्राळविक्राळ पसरलेले शहर काहीसा मोकळा श्वास घेऊ लागते. तेही...
सुरेश कलमाडींची माझी पहिली भेट झाली ती १९७९/८०च्यादरम्यान.. म्हणजे तब्बल सत्तेचाळीस वर्षांपूर्वी. सुरेश कलमाडी गेल्याची बातमी कळली आणि गेल्या ४७ वर्षांतला सुरेश कलमाडींचा स्क्वॉड्रन...
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व पुणे आदी महापालिकांच्या निवडणुका होणार हे सरकारने जाहीर केल्यापासून जवळजवळ सर्वच माध्यमे तसेच मराठी वर्तमानपत्रे कधी नव्हे ते शहराच्या नागरी...
स्थळ- तीन हात नाका, ठाणे शहरातला एक प्रमुख मोठा चौक! जवळजवळ दिवसाचे २४ तास गजबजलेला!! नाताळाच्या आदल्या दिवशी गर्दीत जरा वाढच (गाड्यांच्या हो...). आकाशातल्या...
होणार–होणार म्हणून गेले अनेक दिवस गाजत असलेली उद्धव ठाकरे ह्यांची शिवसेना आणि राज ठाकरे ह्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती जाहीर झाली. अर्थातच ही युती...
पोलीस आणि गुन्हेगारी जगताविषयी वाचलेले एक वचन आठवले "Police are here to create disorder, they are here to preserve disorder" समाजात शांतता राखण्याचे काम...
रविवारी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आटोपताच सोमवारी राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली. राज्यात 27 महानगरपालिकांची मुदत संपली असून जालना आणि इचलकरंजी या दोन महानगरपालिका...