सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले.
या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा आढावा घेण्यात आला आहे. संजीवनी खेर यांनी पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित केले तर विजय कुवळेकर यांनी पुस्तकाचे सखोल विश्लेषण केले. जागतिक साहित्यातील अभिजात साहित्याच्या शाश्वत वारशावर भर देत, त्यांच्या लेखकांच्या अनुभवांच्या समृद्धतेने या कलाकृतींना मोठ्या उंचीवर नेले आहे असे त्यांनी सांगितले. पूर्वी समाजात परिवर्तनाचे मोलाचे कार्य साहित्यकृतींनी केले आहे. त्यामुळे या साहित्यकृती आपण या पुस्तकातून समजून...
सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या...
मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि...
बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या...
परदेशात मराठी चित्रपटसृष्टीचा टक्का वाढवण्यासाठी अभिमानास्पद कार्य करत, गेल्यावर्षी प्रथमच 'नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन'ने (नाफा) 'नाफा मराठी चित्रपट महोत्सव' आयोजित करून मराठी चित्रपटांचा भव्य...
यशराज फिल्म्सचा वॉर 2, अयान मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला 2025मधील सर्वात जास्त उत्सुकता असलेला चित्रपट आहे. आदित्य चोप्रा यांनी निर्मिती केलेला हा भव्य...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगविद्येच्या जागृतीसाठी आज मुंबईतल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत 'सेलिब्रिटी योगा' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने, भावे कुटुंबियांच्या सौजन्याने तेजश्री आमोणकर यांचे गायन येत्या रविवारी, १५ जूनला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले...
प्रेम कधी शब्दांत नाही मावत, ते डोळ्यांत दिसतं, हसण्यात मिसळतं आणि शांततेत गुंजतं. दोन मनं एकत्र येत असताना त्यांच्यातली नाजूकशी चाल, हेच त्या प्रेमाचं...