Saturday, July 27, 2024

माय व्हॉईस

संघाच्या कानपिचक्यांमुळे मिळाली नितेश राणेंना बक्षिसी!

झारखंडमधील गुमला येथे एका ग्रामीण स्तरावरील कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मानवाच्या महत्त्वाकांक्षेबाबत भाष्य केले. काही लोक आधी सुपरमॅन, त्यानंतर पूजनीय आणि नंतर देव बनू पाहत आहेत, अशा आशयाचे विधान भागवत यांनी केला आणि भारतीय जनता पार्टीचे नेते खडबडून जागे झाले. महाराष्ट्रात भाजपाचे प्रभारी, सहप्रभारी पोहोचले. दोन-दोन दिवस बैठका झाल्या. संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरही बैठक झाली आणि हे बैठकांचे सत्र अजूनही चालूच आहे. या सर्व प्रक्रियेत भाजपाला जो फायदा व्हायचा तो होईलच. मात्र, भाजपाच्या आमदार नितेश राणेंना दुसऱ्या फळीतले होण्याची बक्षिसी मिळाली.  शिवसेनेच्या उद्धव ठाकरे...

संघाच्या कानपिचक्यांमुळे मिळाली...

झारखंडमधील गुमला येथे एका ग्रामीण स्तरावरील कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मानवाच्या महत्त्वाकांक्षेबाबत भाष्य केले. काही लोक...

देवेंद्रभाऊ, तुम्ही चित्रपट...

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसे आणि असेही हुशारच आहेत. कधी शब्दात सापडत नाहीत आणि समजा सापडले तर लगेचच निसटून जातात, साबण लावलेल्या हातातून! तसे...

व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा!

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद अठरा पुराणे व  भगवद्गीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत. आज आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्य गुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे  म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दांत म्हणायचे तर गुरुपौर्णिमा  म्हणून साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरु....

भोळ्या आईची रे...

भोळ्या आईची मोठी अपेक्षा असली तर कायकाय घडू शकते याची प्रचिती पुन्हा वांद्रे एके वांद्रे होण्यात दिसून आली. विधान परिषदेतील निवडणुकीत झालेल्या मिलिंद नार्वेकर...

.. अखेर सोनाराने...

कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील पराभवाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय वाटते यासंबंधीचा एक अहवाल छापला आहे. खरंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी....

जाणून घ्या आषाढी...

वर्षभरातील २४ एकादशांमध्ये आषाढी एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. यावर्षी आषाढी एकादशी उद्या, १७ जुलैला आहे....

पवार-ठाकरेंनी काँग्रेसच्या गळ्यात...

आपले अपयश लपवताना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने केलेल्या खेळीत काँग्रेस पूर्णतः फसल्याचे चित्र दिसत असून येत्या निवडणुकीत...

महायुतीचा कोथळा वाचवण्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून येणाऱ्या अफझलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला आणि या इतिहासापासून प्रेरणा घेत राज्यातील महायुती सरकार आता येणाऱ्या निवडणुकीत स्वतःचा कोथळा...

कुत्ता गोली कुत्ती...

वास्तविक, अंमली पदार्थाच्या सेवनानंतर कोणत्याही व्यक्तीला नशा चढते आणि त्या व्यक्तीचे भान हरपते. भान हरपल्यानंतर त्या व्यक्तीला कोणतेच भान उरत नाही. पण अंमली पदार्थांमध्येही...
error: Content is protected !!