Thursday, January 23, 2025

माय व्हॉईस

सैफ अली हल्लाप्रकरणातला आरोपी बोगस?

प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला कालच मुंबईतल्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर तो हसतखेळत, अत्यंत उत्साहित मुद्रेत स्वतःच्या वांद्र्यातल्या घरी जाताना वृत्तवाहिन्यांवर दिसला. त्यामुळे सैफवर गंभीर चाकूहल्ला झाला होता की नाही, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ठाण्याच्या लेबर कॅम्पमधून पकडलेला आरोपी डमी (बोगस) तर नाही ना, असाही सवाल आता केला जात आहे. कालच सैफ अली खानला रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले. यावेळी घरी जाताना सैफने आपल्या चाहत्यांना जोरदार अभिवादन केले. कोणाचीही मदत न घेता तो आपल्या घरी गेला. यावर शिवसेनेचे नेते माजी खासदार...

सैफ अली हल्लाप्रकरणातला...

प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला कालच मुंबईतल्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर तो हसतखेळत, अत्यंत उत्साहित मुद्रेत स्वतःच्या वांद्र्यातल्या घरी जाताना वृत्तवाहिन्यांवर दिसला. त्यामुळे...

बीड प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे...

सरत्या सप्ताहात मुंबईत आणि महाराष्ट्रात अशा अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत ज्यांचे परिणाम भविष्यातील राजकारणावर दिसू शकतात. राज्याला आणि देशालाही हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष...

बीडच्या आयपीएसला गायब...

गेल्या २०/२५ वर्षांत बीड - परळी परिसरात याहूनही काळी कांडं घडली.. अहो आयपीएसला गायब केले गेले.. तेव्हा घशात शेंदूर घातला होतात का?.. "करा रे खुशाल...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे...

मुंबईच्या महापौर निवासाची जागा आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईचं महापौरपद हे वैधानिकदृष्ट्या महत्त्वाचे नसले तरी इंग्रजांनी या...

खालिस्तानी भुतांचा पोशिंदा...

कॅनडातील जस्टीन ट्रुडो यांचे पंतप्रधानपद गेल्यातच जमा आहे. पुढील काळात त्यांच्या लिबरल पार्टीने नवा पक्षनेता निवडला की पायउतार होण्यापासून ट्रुडो यांना त्यांचे खालिस्तानी मित्रही...

अंबानींकडून घेतलेली सुरक्षा...

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका त्यांना बसेलच, परंतु मूळ शिवसेना ही आपलीच...

महाराष्ट्रात सरकार (तेही...

महाराष्ट्रात एक स्थिर म्हणण्यापेक्षा, पाशवी बहुमत असलेले, प्रमाणापेक्षा जास्त स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतरही महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण...

पोलादी मोज्यामध्ये झाकला...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी जान फुंकण्याचा प्रयत्न पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच केला आणि बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर लिहिण्याकरीता लेखणी आतूर झाली. "टागोरांच्या नाटकातील...

मस्साजोगप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांना...

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महायुतीचे सरकार स्थापन झाले त्याला आता महिना होतो आहे. या अवधीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्तुतीच्या तुताऱ्या कडवे विरोधी, उबाठाचे...
Skip to content