अनिकेत जोशी

संपादक, बित्तंबातमी | aniketsjoshi@hotmail.com

written articles

शरद पवारांच्याच काळात सहकारी साखर कारखान्यांना घरघर!

देशातील साखर उद्योगात महाराष्ट्र आघाडीवर आहे. साखरेचे उत्पादन तसेच ऊसाखालचे क्षेत्र यात उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. देशातील एकूण ऊसाखालच्या क्षेत्राच्या चाळीस टक्के क्षेत्र...

पंचायत, पालिकेतल्या ओबीसी प्रतिनिधींची संख्या घटणार?

भारत पाकिस्तान समरप्रसंग सुरु होण्याच्या अवघा एक दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलून गेले. पण दुसऱ्याच...

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे शस्त्रास्त्रांचे चिनी मार्केट बोंबलले!

पहलगाममध्ये विधवा झालेल्या बहिणींचा बदला ऑपरेशन सिंदूरने घेतला तेव्हा दोनच दिवसांत पाकिस्तान गुडघ्यावर आला. खाली बसून दयेची भीक मागण्याच्या पवित्र्यात पाकला आणण्याचे काम भरातीय लष्कराच्या...

आधी अंतुले आणि आता सुरेश कलमाडी!

शरद पवारांनी 1999च्या मध्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यासाठी अनेक कारणे होती. सोनिया गांधींच्या परदेसी जन्माचा मुद्दा तापलाच होता. पण त्याआधी महाराष्ट्रात एक मोठे...

पहलगाम हल्ला आणि वाचाळ, मूर्ख काँग्रेसी!

26/11नंतर आता 22/4. देशावरचा गेल्या पंधरा वर्षांतील सर्वात मोठा हल्ला. आतंकवादाचा क्रूर आणि भीषण चेहरा मुंबईवरील “कसाब”करणीत जसा समोर आला, सामान्य जनता तेव्हा जशी...

राज ठाकरे ठरले ‘दुर्दैवी’!

देशभरात पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर  शोक-संतापाची जी त्सुनामी उठली, त्यात अनेक विषय बाजूला पडले आणि ते अगदीच सहाजिक होते. काश्मीरमध्ये भयंकर रक्तपात घडला तोवर महाराष्ट्रात...

नव्या पोपना निर्वासितांच्या लोंढ्यांवर मार्ग काढावाच लागेल!

जगभरातील सुमारे 140 कोटी रोमन कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिलला निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर व्हॅटिकन सिटीत अंत्यसंस्कार होत आहेत....

पुण्याच्या भोरमध्ये थोपटेंचे कमळ फुलणार का?

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती दररोज अधिकाधिक बिकट होत आहे. देशभरात काँग्रेसपुढे आव्हाने वाढतच आहेत आणि राहुल गांधींचे नेतृत्त्व मतदारांमध्ये फारसा उत्साह जागृत करताना दिसत...

गणेशदादांना महाराष्ट्रात हवाय ‘सूर्यतारा’!

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्वे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यात एक आहेत गणेश नाईक. आज जनता दरबार सर्वच मंत्री घेतात. बहुतेक राजकीय पक्ष आपल्या मुख्यालयात तसेच जिल्हा...

हा तर पत्रकारांच्या मुसक्या आवळण्याचाच सरकारी कार्यक्रम!

माध्यमांच्या बाबतीत पत्रकारांविषयी महायुती सरकारचे नेमके धोरण काय ते कळत नाही. देवेन्द्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या सोबतीने महाप्रचंड बहुमत मिळवल्यानंतर शंभर...

Explore more

Skip to content