छत्रपती शिवाजीमहाराज. प्रस्तुत चरित्र विद्यार्थ्यांकरिता लिहिले असून ते संशोधकीय पद्धतीने त्यांच्यासमोर ठेवले आहे. एकूण १२ प्रकरणांतून महाराजांचे हे वाचनीय चरित्र मांडण्यात आले आहे. शिवाजीमहाराजांनी मराठ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून त्यांनी अत्युत्कृष्ट प्रशासक आणि धडाडीचे सेनापती निर्माण केले. हिंदू हे, राष्ट्र निर्माण करू शकतात, त्या राष्ट्राच्या संरक्षणाकरिता सेना उभी करू शकतात, त्या राष्ट्राच्या कल्याणाकरिता व्यवस्था निर्माण करू शकतात, शेतकऱ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात, व्यापार, उद्योगधंदे आणि अर्थव्यवस्था या गोष्टींना चालना देऊ शकतात, तसेच सागरी आक्रमकांना पायबंद घालण्यासाठी आरमार निर्माण करू शकतात; अशा सर्व गोष्टींची उदाहरणे...
छत्रपती शिवाजीमहाराज. प्रस्तुत चरित्र विद्यार्थ्यांकरिता लिहिले असून ते संशोधकीय पद्धतीने त्यांच्यासमोर ठेवले आहे. एकूण १२ प्रकरणांतून महाराजांचे हे वाचनीय चरित्र मांडण्यात आले आहे. शिवाजीमहाराजांनी मराठ्यांमध्ये...
जून महिना उजाडला की साऱ्या टेनिसविश्वाला वेध लागतात ते लंडनमध्ये होणाऱ्या जगप्रसिद्ध विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेचे. टेनिस जगतात ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन या...
सध्या इंडोनेशियात लेवोटोबी लाकी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींचा "हॉटस्पॉट" बनला...
क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डस मैदानात झालेल्या आयसीसी कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीत आपल्या पहिल्याच प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून आरामात पराभव करून जेतेपदावर कब्जा केला....
काल 19 जूनला प्रसिद्ध ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी यांचा जन्मदिवस. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 2 महिने आधी ते मुंबईत जन्मले. 1981मध्ये 'मिडनाईट चिल्ड्रेन' कादंबरीसाठी...
प्रत्येक नातवाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक म्हणजे 'एका आजीची गोष्ट'. या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिली आहे. ते लिहितात- हे...
यंदाच्या १८व्या प्रतिष्ठेच्या आय. पी. एल. चषक क्रिकेट स्पर्धेत अखेर आपल्या चौथ्या प्रयत्नात बेंगळुरू संघाने बाजी मारली. याअगोदर तीन वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी...
ताणतणावांचा 'अभ्यास' पाश्चिमात्यांनी उत्तम केला. आपल्या परीनं 'इन्स्टंट' उत्तरंही शोधण्याचा प्रयत्न केला; पण या ताणतणावांचं व्यवस्थापन मात्र अजूनही त्यांना फारसं जमलेलं नाही. ते जमून...
यंदाच्या आय.पी.एल. चषक क्रिकेट स्पर्धेची जेव्हा बोली लागली, तेव्हा नवख्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला तब्बल २७ कोटी रुपये बोली...