मधुमेहींसाठी अत्यंत योग्य आहार कसा असावा, याचे विवेचन सुप्रसिद्ध क्रिटीकल केअर एक्स्पर्ट डॉ. विजय डिसिल्वा यांनी नुकतेच केले आहे. स्वतःचा संतुलित आहार कसा ठेवावा, स्वतःच त्याची निवड कशी करावी, त्या आहाराद्वारे आपल्या शरीराला पोषक असणारी द्रव्ये किती प्रमाणात मिळतात, याचे विवेचन करणारा हा दुसरा भाग...
कॅलरीजची माहिती (ही सर्वसमावेशक यादी नाही)-
न्याहारीचे पदार्थ-
• आलू पराठा- ३०० कॅलरी
• छोले भटुरे (१ सर्व्हिंग)- ४५०-५०० कॅलरी
• डोसा (१ मध्यम)- १६८ कॅलरी
• इडली (१ नग)- ४० कॅलरी
• मिसळ-पाव (१ प्लेट)- ४०० कॅलरी
• पराठा (१ नग, साधा)- २६० कॅलरी
• समोसा (१ नग)- २०० कॅलरी
• उपमा (१ कप)- २२० कॅलरी
दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणातील पदार्थ-
• बिर्याणी (१...
मधुमेहींसाठी अत्यंत योग्य आहार कसा असावा, याचे विवेचन सुप्रसिद्ध क्रिटीकल केअर एक्स्पर्ट डॉ. विजय डिसिल्वा यांनी नुकतेच केले आहे. स्वतःचा संतुलित आहार कसा ठेवावा,...
मधुमेह म्हणजेच डायबेटिस अनेक व्याधींचे मूळ आहे. शरीरातली साखर नियंत्रित न राहिल्यास मधुमेह जडतो आणि वाढतो. पुढे त्यामुळे शरीराचे आवयव प्रभावित व निकामी होतात....
गेल्या बुधवारी सुप्रसिद्ध नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांच्या, मोबाइलच्या वापरामुळे डोळे कितपत खराब होतात, यावरील भाष्य आम्ही प्रसिद्ध केले होते. शब्दमर्यादेमुळे त्यावेळी संपूर्ण लेख...
आज मोबाइल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत मोबाइलच्या संपर्कात असतो. संवाद साधणे, शिक्षण, बँकिंग, मनोरंजन, आरोग्यसेवा,...
भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील...
भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी कालचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला. आतापर्यंत अत्यंत महागड्या आणि आयात कराव्या लागणाऱ्या एमआरआय मशिनच्या बाबतीत भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे...
मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने पार्किन्सन आजारामध्ये होणाऱ्या फ्रीझिंग ऑफ गेट (एफओजी) समस्येचे भाकीत करण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्रोजेक्टची घोषणा केली आहे....
कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात...
बीड जिल्ह्यातील राजीव वरवडे यांच्यासाठी एका भीषण अपघातानंतर जीवन जणू थांबलं होतं. मानेच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला अर्धांगवायू झाला होता. मात्र, मुंबईतील जसलोक...