भारताचे बुजूर्ग आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा समित्यांमध्ये आपल्या कामाचा शानदार ठसा उमटवणाऱ्या रणधीर सिंग यांच्या निधनामुळे भारताने एक नामवंत नेमबाज तसेच एक उत्तम क्रीडा प्रशासक गमावला आहे. "राजा" या टोपण नावाने क्रीडाविश्वात प्रसिद्ध असलेल्या रणधीर सिंग यांचा जन्म पतियाळाचे राजघराणे असलेल्या महाराज भूपिंदर सिंह यांच्या वशांत झाला. रणधीर सिंग यांचे वडिल भलिंद्र सिंग प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चांगले खेळाडू होते. तसेच ते आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १९४७ ते १९९२दरम्यान सदस्य होते. सुरूवातीला रणधीर सिंग क्रिकेट आणि नेमबाजी या दोन्ही खेळाच्या प्रेमात पडले. पण नेमबाजी स्पर्धेत त्यांना पदके मिळू...
बहुप्रतिक्षित ७१व्या मिस वर्ल्ड २०२३ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी यंदा भारताची निवड झाली आहे. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने याची नवी दिल्लीत घोषणा केली. भारताला असलेला समृद्ध...
आज कोल्हापूर बंद आहे. कोल्हापूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणण्याच्या काही घटना जाणीवपूर्वक करण्यात आल्या. त्याआधीसुध्दा वेगवेगळ्या भागात दंगली घडवून आणण्यासारखे प्रकार होत आहेत....
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या मुंबईतील विविध विभागांमध्ये शाखा संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यावर भर...
इझमायट्रिप डॉटकॉम, या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने त्यांच्या १५व्या वर्धापनदिनानिमित्त मेगा सेल्स जाहीर केले आहेत. ट्रॅव्हल सेल्स व सूटचा हा भव्य...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयात सफाई कामगारांच्या भरतीबाबतचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुळात अशाप्रकारची नोकर भरतीची कोणतीही जाहिरात के.ई.एम. रुग्णालय प्रशासन किंवा बृहन्मुंबई...
'आप'चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी आणि संसदेत दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या...
राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि ३६८ कोटी रुपयांच्या...
रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण, वेगवान देखभाल व दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा शासन...