नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारतीय खेळाडूंची कामगिरी काहीशी निराशाजनक झाल्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांची मात्र निराशा झाली. भारताचे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी करु शकले नाहीत. महिला दुहेरीत त्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद या युवा जोडीने कांस्यपदकाची कमाई करुन भारताचे एकमेव पदक जिंकण्याचा पराक्रम केला इतकेच... तब्बल १५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर या स्पर्धेत परत एकदा महिला दुहेरीत भारताला त्रिसा, गायत्री जोडीने कांस्यपदक मिळवून दिले. याअगोदर २०११ साली लंडनमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताच्या ज्वाला गुत्ता, अश्विनी पोनप्पा जोडीने कांस्यपदक पटकावले...
आज चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट किंवा फाइल आधारित निर्मिती डिजिटल पद्धतीने सुरक्षितपणे संग्रहित करण्याच्या सतत उद्भवणाऱ्या वास्तवाचा सामना करावा लागतो यावर चर्चा करण्यासाठी गोव्यातल्या...
वाराणसीला प्रदूषण मुक्त करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून शहरात दुसऱ्या तरंगत्या सीएनजी इंधन वायू भरणा केंद्राचे उद्घाटन काल केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू...
वर्ष1948 मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) ही जगातील सर्वात मोठी गणवेशधारी संघटना आज, 26 नोव्हेंबर 2023 रोजी संघटनेचा 75वा वर्धापनदिन साजरा करत...
गोव्यातल्या 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित ICFT–UNESCO गांधी पदकासाठी नामांकन मिळवलेले आणि स्पर्धांमध्ये सहभाग असलेले जगभरातील दहा विविध चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत. यात...
नागपूर क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याण वृद्धी करिता प्रधान महालेखापाल कार्यालय नागपुर यांच्याव्दारे इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर्स – ई-पीपीओ जारी करण्यात येणार असून एक पथदर्शी प्रकल्प म्हणून...
कॉ. गुलाबराव गणाचार्य यांनी कधीही मनभेदाचे राजकारण केले नाही. त्यामुळेच त्यांना आजही आदराचे स्थान आहे. त्याचांच वारसा घेत अनिल गणाचार्य यांनी कार्य करताना आलेले...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल ओदिशामधील बदमपहार रेल्वे स्थानकावरून तीन नवीन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. बदमपहार–टाटानगर मेमू, बदमपहार–रुरकेला साप्ताहिक एक्सप्रेस, आणि बदमपहार-शालीमार साप्ताहिक एक्सप्रेस, या गाड्यांचा...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती बारीपाडा येथे अखिल भारतीय संथाली लेखक संघाच्या 36व्या वार्षिक संमेलन आणि साहित्य...
देशाला मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट्राला जातीय चिखलात ढकलून मराठी अस्मितेचा लचका तोडणारी गिधाडं महाराष्ट्रावर घिरट्या घालत आहेत... २८ फेब्रुवारी २०१८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
राज...