ही संध्याकाळ कधीच विसरता येणारी नाही. (संध्याकाळ हा शब्द वाचला की काही रोमँटिक असं वाटेल, पण असं अजिबात नाही. पण, एका वेगळ्या अर्थाचा 'रोमान्स' जरूर आहे.) गर्दीच्या ठिकाणचे आपले रवींद्र नाट्यमंदिर संध्याकाळी फक्त गर्दीच नव्हे तर वाहतुकीच्या प्रचंड कोंडीसाठीही प्रसिद्ध आहे. आणि इतकं असूनही मी म्हणतोय की संध्याकाळ विसरता येणार नाही! तुम्ही मला वेड्यातच काढाल. पण, जरा थांबा. रवींद्रत आत तर चला. मगं खरी गमंत कळेल! तर वाचक हो रवींद्रत 'बर्वे संचित', या माझा मित्र चित्रकार सतीश नाईक यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवायचा होता....
सध्या सुरु असलेल्या सणासुदीच्या काळात, रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वे यावर्षी दिवाळी छठ पूजेपर्यंत 283 विशेष गाड्यांच्या 4480...
तांत्रिक सामर्थ्य पेमेंट प्रणालीची क्षमता कशी वाढवू शकते हे पाहण्यासाठी प्रोजेक्ट अॅटलसची घोषणा काही केंद्रीय बँकांमधील, बीआयएसच्या अन्य सहयोगी प्रकल्पासारखी वाटत नाही. ही एक...
फिजिक्सवाला (पीडब्ल्यू), या भारतातील आघाडीच्या एड-टेक व्यासपीठाने पीडब्ल्यू इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन (पीडब्ल्यू-आयओआय)च्या माध्यमातून आपला शैक्षणिक पोर्टफोलिओ वाढवत शिक्षणाला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे....
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाटणा येथे बिहारचा चौथा कृषी मार्गदर्शक आराखडा (2023-2028) नुकताच जारी केला. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, कृषी हा बिहारच्या लोकसंस्कृतीचा...
महिलांना रेल्वेतून सुरक्षित आणि निर्विघ्न प्रवास करण्याच्या उद्देशाला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे पोलीस दलाच्या (RPF) 25 सदस्यीय संघाने काल दिल्ली हाफ मॅरेथॉन 2023 मध्ये भाग घेतला. भारतीय रेल्वे...
महाराष्ट्रातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये मुली व महिला हरविल्याच्या नोंदी घेण्यात येतात. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासाअंती जानेवारी ते ऑगस्ट 2023दरम्यान हरविलेल्या 29 हजार 807 महिलांपैकी...
मुंबईतील पदपथावर राहणाऱ्या बेघरांच्या हक्कांसाठी राज्यशासनाने विविध योजनांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. शासनाच्या योजनां यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष...
सोनारी या १९७०च्या दशकापासून आराम व चैनीची व्याख्या नव्याने करणाऱ्या प्रतिष्ठित लाँजरी ब्रॅण्डने आपल्या पोर्टफोलिओत ‘बूस्ट अप ब्रा’ या नवीन कलेक्शनची भर घातली आहे....
केंद्र सरकारच्या श्रेष्ठ योजनेखाली आता अनुसूचित जातीतल्या गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना सीबीएसई वा तत्सम शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे. सरकारच्या विकासात्मक उपक्रमांचा लाभ दूरपर्यंत पोहोचवणे आणि...