महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८ सदस्यांपैकी ३५२ मते मिळवण्यात सरकारला अपयश आले. लोकसभेत सरकारच्या बाजूने विधेयकावर २९८ मते मिळाली तर विधेयकाच्या विरोधात २३० मते मिळाली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मतदानाची घोषणा करताना घटनादुरूस्तीचे विधेयक पडल्याचे जाहीर केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून होणारे नारीवंदन तूर्ततरी तसेच राहिले आणि विरोधकांकडून मांडला जाणारा सीमांकनाचा विषय विरोधकांनी जिंकला.
प. बंगाल, आसाम,...
प्रसिद्ध अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणूक लढवून सक्रीय राजकारणात प्रवेश करणार का, असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
काँग्रेसची लढाई भाजपा, नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी यांच्या विरोधात नसून मनुवादी विचारधारेच्या विरोधात आहे. देशाचे संविधान व लोकशाही कायम राखण्यासाठी आहे. आम्हाला हिटलर...
भारतीय जनता पार्टीचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. या जाहीरनाम्याला भाजपाने संकल्पपत्र असे...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार हळूहळू जोर धरत असतानाच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या विदर्भातल्या प्रचारसभांचा झंझावातही सुरु होत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार...
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 1206 उमेदवार आणि बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघाचे 4 उमेदवार, निवडणूक लढवणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यासाठी 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतल्या 88 लोकसभा...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४करिता २९ डिसेंबर, २०२३ रोजी विविध संवर्गातील एकूण २७४ पदांकरीता जाहिरात (क्रमांक ४१४/२०२३) प्रसिद्ध करण्यात...
महसूल संकलनाच्या उद्दिष्ट गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्ऩात सन २०२३-२०२४साठी ४५,००० कोटी रुपयांचे महसूल संकलनाचे उद्दिष्ट असताना उद्दिष्टाच्या ११२ टक्के महसूल संकलित केला गेला. या काळात ५०,५००...
देशातल्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी आणि सर्वांना समान संधीची खातरजमा करण्यासाठी अव्याहतपणे एकत्र काम करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काल...