काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले आहे, ते केवळ उपदेश नसून सरकारच्या आर्थिक अपयशाचे जिवंत पुरावे आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. देशाची अर्थव्यवस्था सावरण्यात केंद्र सरकारला अपयश आल्यानेच आता जनतेवर अशा प्रकारची बंधने लादली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी नमूद केले की, पंतप्रधानांनी केलेल्या या सात आवाहनांमधून देशाच्या तिजोरीतील परकीय चलनाची खालावलेली...
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारंघातून महाविकास आघाडीचे (काँग्रेसचे) उमेदवार रमेश कीर यांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने एक समन्वय समिती गठीत केली असून तिच्या प्रमुखपदी प्रदेश...
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीकरीता आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सुनेत्रा पवार यांनी उमेदवारीअर्ज दाखल...
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या थोडक्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. 'एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र' हे घोषवाक्य घेत...
निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असते. त्यामुळे निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. त्याला जपले...
पश्चिम बंगालमध्ये 2010नंतर देण्यात आलेली ओबीसी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे ओबासी कोट्यातले आरक्षण मुस्लीम समाजाला देण्याच्या त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला...
कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज मेंदूतल्या रक्तस्त्रावाने आज निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच ते पाय घसरून...
सत्ता असताना किमान 100 वेळा घटनेत दुरुस्त्या करणाऱ्या काँग्रेसला आज संविधान धोक्यात असल्याचा साक्षात्कार होत आहे. अनेक वर्षे सत्ता भोगूनही गरीबी हटावचे आश्वासन पूर्ण न करणाऱ्या...
लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या उमेदवारीमुळे या परिसरातल्या सफाई कामगारांच्या वस्त्या तसेच सफाई कामगारांच्या कुटुंबांमध्ये आनंद व्यक्त केला जात...
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू मुंबई महापालिका व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात व दुर्घटना झाल्यानंतर महापालिका...