ब्लॅक अँड व्हाईट

आयुष्याच्या संध्याकाळी…

माणसाचं आयुष्य म्हणजे अनुभवांच्या मण्यांनी ओवलेली एक सुंदर माळ असते. लहानपणी आपण भविष्याची स्वप्ने पाहतो, तारुण्यात वर्तमानातील शर्यतीत धावतो, पण जसजसे आपण आयुष्याच्या संध्याकाळी पोहोचतो, तसतसे आपले पाय आपोआप भूतकाळाच्या वाटेने वळू लागतात. वयानुसार जुन्या आठवणींना उजाळा देण्याची, बालपणीच्या ठिकाणी जाण्याची आणि आता हयात नसलेल्या व्यक्तींना स्मरण्याची ओढ का वाढते? हा केवळ योगायोग नसून त्यामागे एक खोल मानसशास्त्रीय आणि भावनिक प्रवास आहे. १. अस्तित्त्वाचा शोध आणि ओळखीची जाणीव वयाच्या एका टप्प्यावर पोहोचल्यावर माणसाला आपल्या मुळांकडे परत जावंसं वाटतं. आपण कोण आहोत? आपण इथपर्यंत कसे आलो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण बालपणीच्या...

भारत-न्यूझीलंडमधल्या बैठकांमध्ये झाली...

वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या नेतृत्त्वाखालील भारताच्या शिष्टमंडळाने नुकतीच न्यूझीलंडला भेट दिली. या भेटीत या शिष्टमंडळाने दोन्ही देशांमधील सध्याचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठीच्या...

दंगे केलेत तर...

अयोध्येत राममंदिर झाले. त्याचसोबत अयोध्येत बाबरी मशीदीचेही काम सुरू आहे. हे कधी ते लोक सांगत नाहीत. मात्र मुस्लिम समाजाच्या मतांसाठी व्हॉट्सएपच्या माध्यमातून मेसेज केले...

मुंबईत ‘कम्प्लायन्स अँड...

टीमलीज रेगटेकने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स आणि द फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्प्लायन्स अँड गव्हर्नन्स सिम्पोझियम’ नावाची...

कोट्यवधींचा जीएसटी बुडवणाऱ्या...

कर चुकवेगिरी प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा नुकताच उघडकीस आणला आहे. बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून...

देशातल्या ८ शहरांत...

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही देशात घरखरेदीचा जोर कायम असून यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातल्या आठ प्रमुख शहरांत एकूण १,२०,६४० घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे...

मतदारांच्या तक्रार निवारणात...

भारतात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागालँड पहिल्या तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र नागालँडमध्ये आतापर्यंत फक्त १८ तर गुजरातमध्ये ७१२४...

कळंबमध्ये होणार आंतरराज्य...

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत महारत्न केंद्रीय सार्वजनिक आस्थापना आणि आघाडीची बिगर बँकिंग वित्त कंपनी आरईसी लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आरईसी पॉवर डेव्हलपमेंट अँन्ड कन्सल्टन्सी लिमिटेडने (आरईसीपीडीसीएल), दोन विद्युत पारेषण...

काँग्रेस करणार ५...

खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व नंतर मणिपूर ते मुंबई पदयात्रा काढून सर्व समाजघटकांशी चर्चा केली. त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना न्याय देण्याचा...

खेळाडू युवतींच्या प्रोत्साहनासाठी...

ॲथलेटिक्स, तिरंदाजी, मुष्टियुद्ध आणि भारोत्तोलन या चार क्रीडा प्रकारांमध्ये, युवा महिला खेळाडूंना (युवती) अधिकाधिक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन उपलब्ध करण्याकरीता भारतीय लष्कराने आर्मी स्पोर्ट्स गर्ल्स कंपनी म्हणजे लष्करी युवती...
Skip to content