आजच्या धावपळीच्या जगात आपण सतत बाहेरील गोंधळात गुंतलेले असतो. पण स्वतःशी संवाद साधण्यासाठी काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत- एकाकी प्रवास (Solo Trekking), निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त स्वयंपाक करणे, मुक्तलेखन आणि विविध प्रकारची ध्यानधारणा. या गोष्टी केवळ छंद नसून, स्वतःला ओळखण्याची एक उत्तम संधी आहेत.
एकाकी प्रवास आणि स्वयंपाक: एक अनुभव
जेव्हा आपण एकटे ट्रेकला जातो, तेव्हा आपण केवळ डोंगरदऱ्यांशी जोडले जात नाही, तर आपण आपल्या विचारांशीही जोडले जातो. एकाकी प्रवास आपल्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतो. त्याचवेळी, निसर्गाच्या कुशीत स्वतःच्या हाताने स्वयंपाक करणे हा एक वेगळाच आनंद आहे. साधे जेवण बनवताना लागणारा संयम...
भारताने प्रायोगिक तत्त्वावरील सांगोला डाळिंबाची पहिली व्यावसायिक खेप समुद्रमार्गे यशस्वीरित्या अमेरिकेला नुकतीच रवाना केली. कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) झेंड्याखाली...
मुंबईचे शेकडो शरीरसौष्ठवपटू वर्षभर ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात ती शरीरसौष्ठवाची श्रीमंती आणि पीळदार ग्लॅमर असलेली स्पार्टन न्यूट्रिशन 'मुंबई श्री' येत्या ९ मार्चला...
राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी विविध प्रकारांमध्ये 35 लेखकांना शालेय...
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूर जिल्ह्यातील रश्मी बागल, मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह राज्यातील विविध पक्षांतील असंख्य...
भारतातील आघाडीच्या एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (पूर्वीचे फुल्लरटन इंडिया क्रेडिट क. लि.)ने त्यांच्या ६व्या पशुविकास दिवशी सर्वात मोठे एकदिवसीय पशुविकास शिबिर आयोजित केले. ही शिबिरे १४...
बांधकाम आणि पाडकाम कचरा हा जगातील सर्वात मोठा घनकचऱ्यांपैकी एक आहे. एका अंदाजानुसार भारतातील बांधकाम उद्योग दरवर्षी सुमारे 150-500 दशलक्ष टन बांधकाम आणि पाडकाम...
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) सार्वजनिक प्रशासकांसाठी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स वेबिनार (NeGW 2023-24) आयोजित करत असतो. या माध्यमातून प्रशासकांना आपल्या विविध उपक्रमांना सादर करण्याची संधी...
मुंबईच्या सैनिक भर्ती कार्यालयाकडून अग्निपथ योजनेंतर्गत भर्ती वर्ष 2024-25करिता अग्निवीर प्रवेश निवड चाचणीसाठी अविवाहित पुरुष उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 13 फेब्रुवारी 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन...