महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८ सदस्यांपैकी ३५२ मते मिळवण्यात सरकारला अपयश आले. लोकसभेत सरकारच्या बाजूने विधेयकावर २९८ मते मिळाली तर विधेयकाच्या विरोधात २३० मते मिळाली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मतदानाची घोषणा करताना घटनादुरूस्तीचे विधेयक पडल्याचे जाहीर केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून होणारे नारीवंदन तूर्ततरी तसेच राहिले आणि विरोधकांकडून मांडला जाणारा सीमांकनाचा विषय विरोधकांनी जिंकला.
प. बंगाल, आसाम,...
स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून आज ४२ हजार ८२५ कोटींचे...
महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स 4000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार काल करण्यात आला यामुळे महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण अशा आर्टिफिशियल...
माझे आव्हान आहे. नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेच्या न्यायालयामध्ये यावे आणि तिथे सांगावे शिवसेना कुणाची? मग जनतेने ठरवावे कोणाला पुरावा, गाडावा की तुडवावा... शिवसेना जर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या (16-17 जानेवारी) आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांना भेट देणार आहेत.
16 जानेवारी रोजी, दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान आंध्रप्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील पलासमुद्रम येथे...
मिलिंदजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मी मनापासून शिवसेनेत स्वागत करत आहे. तुमची आता जी भावना आहे तीच भावना माझीही दीड वर्षापूर्वी होती. परंतु राजकारणामध्ये वेळ...
कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त आहेत, अशी टीका मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आ....
अयोध्या येथील राम मंदिरामध्ये होणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2024 रोजी होत आहे. यानिमित्त राज्यात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 12 जानेवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांचे दुपारी 12:15 च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते 27व्या राष्ट्रीय...
भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश आहे. देशाची एकता व अखंडता मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकारने मागील दहा वर्षांत केले आहे. जातीय तणाव...