टॉप स्टोरी

नितीश आज होणार पायऊतार, सम्राट चौधरी नवे मुख्यमंत्री?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. आज दुपारी ४ वाजता पाटण्यात होणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील. याच बैठकीत बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाईल. त्याआधी भाजपाचे नेते केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांंच्या अध्यक्षतेखाली भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यात भाजपाच्या गटनेत्याचे नाव निश्चित केले जाईल. चौहान भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून पाटण्यात उपस्थित आहेत. सूत्रांच्या मते भारतीय जनता पार्टीचे सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. उद्या बिहारमध्ये नवे सरकार स्थापन होण्याची...

यापुढे ‘बाबू’ ठरवणार,...

यापुढे मुहूर्त, रितीरिवाज, चालीरीती, परंपरा अशा सर्व बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे या महाराष्ट्रातील जनता सण, उत्सव साजरे करेल...

उपराष्ट्रपती धनखड यांचे...

घटनात्मक पदावरील व्यक्ती जेव्हा परदेशात जाऊन राज्यघटनेच्या शपथेचा अवमान करते, राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करते आणि आपल्या संस्थांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवते, तेव्हा जग आपल्यावर हसते, असा टोला उपराष्ट्रपती...

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची...

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते...

पंतप्रधान मोदींची अशी...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त असल्याने पंतप्रधान नरेंद्न मोदींनी माफी मागितली. पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. आम्हाला...

छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेबद्दल...

छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सर्वांचे आराध्यदैवत आहेत. त्यामुळे त्यांचा राजकोटमधला पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेबद्दल मी एकदा नव्हे तर शंभरवेळा माफी मागायला तयार आहे, अशा शब्दांत...

आजही पवारांची मित्रपक्षांवर...

बदलापूर मध्ये घडलेल्या चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला 'महाराष्ट्र बंद' मागे घेण्यापासून आपल्या मित्रपक्षांवर केलेली कुरघोडी आज शरद पवार यांनी कायम राखली. त्याचप्रमाणे...

उद्धव ठाकरे आज...

माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दुपारी ३ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या वतीने...

कोलकात्यात निवासी महिला...

प. बंगालमध्ये कोलकात्यात महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ममता बॅनर्जी सरकारने अलार्म देणारे मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ॲप महिला डॉक्टरांच्या...

महाराष्ट्र मोदी-शाह यांचे...

भारतीय जनता पक्षाकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा आहे. दिल्लीतले दोन नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा...
Skip to content