न्यूज अँड व्ह्यूज

मदिरा व मदिराक्षी! पोलीस अधिकाऱ्यांचे डोंबिवलीच्या वेशीवर ‘मै टल्ली हो गयी..’

डोंबिवलीनजिकच्या शीळ फाट्यावरून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले नावाचे सुंदर गाव आहे. गावात अजून बऱ्यापैकी निसर्ग शाबूत आहे. उंच इमारती आहेत. पण उंची गगनाला वेसण घालण्याइतपत नाही, ही जमेची बाजू! हे पडले गाव सुरु होताच मुक्ता नामक विकासकाची ओळख व्हायला सुरुवात होते, कारण हीही आलिशान इमारत आहे. तेथे विचारणा केली तर त्यांनी सांगितले की मुक्ता रेसिडेन्सी पुढे आहे. महानगर गॅस पंपाच्या जवळपास आहे. अखेर मुक्ता रेसिडेन्सी सापडली. आटोपशीर संकुल दिसले. एका बाजूला रुग्णालय आहे, तळमजल्यावर शॉपिंग लाईन आहे. मागील बाजूस निवासी इमारती आहेत- दोन-तीन! आणि टोकाला या इमारतीपासून अगदी वेगळी...

इराण युद्धामुळे भारतासमोर...

इस्राईल व अमेरिकेने संयुक्त हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांना ठार मारल्यानंतर आता इराण अधिक आक्रमक झाला असून युद्धाची व्याप्ती वाढली...

ममतांचे हल्लागुल्ला तर...

देशात सर्वात प्रथम १९६७मध्ये काँग्रेस पक्षाला लोकसभेत मिळालेल्या जागांची संख्या ३००पेक्षा कमी झाली होती. त्यावेळी काँग्रेस कमकुवत झाली होती. मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडील राज्यांमध्ये...

दालमियांवर एसिड टाकण्यासाठी...

चला मी तुम्हाला एक कोटी रुपये देतो, तुम्ही त्या दालमियांच्या पाठीवर एसिड टाका, अशी ऑफर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांना...

सनीला आता आजूबाजूला...

निर्जन स्थळी गोळ्या घालणे तसं सोपं असतं. गर्दीच्या ठिकाणी सावजाचा अचूक वेध घेणं तस कठीणच असतं. पण 'सामान' चांगलं असेल तर लांबूनही वेध घेता...

राज्यसभेची सातवी जागा...

राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 16 मार्चला या निवडणुका होत असून राज्यातून सात खासदार नव्याने राज्यसभेवर जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, केंद्रीय...

आडमार्गाने राज्यसभेवर पोहोचण्याचा...

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक जाहीर केली आणि तेव्हापासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. राज्यसभेच्या ७ जागांपैकी ६ जागा...

जनरल नरवणेंच्या पुस्तकातले...

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लिहिलेल्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी, या आत्मचरित्राने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रचंड वादळ निर्माण केले. सरकार आणि प्रकाशकांच्या म्हणण्यानुसार...

कोकणकन्या महापौर रितू...

गेली पंचवीस वर्षे मुंबईचे महापौरपद अविभाजित शिवसेनेकडे होते. ही मालिका भाजपाने खंडित केली आणि तब्बल ४४ वर्षांनी मुंबईच्या महापौरपदाचा मुकूट भाजपाने मिळवला. कोकणात सिंधुदूर्ग...

नगरसेवकांतली फूट टाळण्यासाठी...

अखेर इतक्या दिवसाच्या प्रतिक्षेनंतर भाजपच्या रितू तावडे ह्यांची मुंबईच्या महापौरपदी  बिनविरोध निवड झाली. भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका, देशाची आर्थिक राजधानी म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई महापालिकेचे बजेट...
Skip to content