पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारला बारा वर्षे पूर्ण झाली म्हणून भारतीय जनता पक्षाने देशभर उत्सव साजरा केला. पश्चिम बंगालमधील पंधरा वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता हटवून प्रथमच भाजपाचा मुख्यमंत्री कोलकात्याच्या रायटर्स बिल्डींगमध्ये बसला म्हणून पक्षाने मोठा जल्लोश केला. सतरा राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. प्रादेशिक पक्षातील आमदार-खासदारांना आकर्षित करण्यात भाजपा यशस्वी होत आहे. विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधी भाजपा आणि एनडीएच्या दारात रांगा लावून उभे आहेत. भाजपाच्या भक्कम संरक्षणाशिवाय कोणतेही ऑपरेशन पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यात देशातील विरोधी पक्ष भरडून निघतो आहे आणि प्रादेशिक पक्षांना अस्तित्त्वासाठी संघर्ष करण्याची पाळी...
आज वसुबारस! आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो;...
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादवसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा शाल-श्रीफळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य केले जाते, अशी टीका राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय...
मुंबई मुक्कामी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर 80 कोटी रुपयांच्या डांबर घोटाळ्याचा आरोप होताच रत्नागिरी मुक्कामी भल्या सकाळी अनेकांच्या घरी मोबाईलच्या बेल घघणल्या! मांडवलीची...
उद्या दसरा. आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. हिंदूंचा एक प्रमुख सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्या दसरा (विजयादशमी) या सणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत....
नाशिकचा ड्रगमाफिया ललित पाटील पुणे मुक्कामाहून फरार होऊन तब्बल नऊ दिवसांनी चेन्नई येथे मुंबई पोलिसांच्या हाती लागला. मुंबई व महाराष्ट्र पोलिसांसाठी ही बाब खासच...
मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी काही दिवसांपूर्वी एका 'मुंबईसारख्या अवाढव्य शहरासाठी एकच प्राधिकरण असावे' अशी मागणी केली. ही मागणी नवीन नाही. गेल्या 20/25...
जगात भारताचा डंका वाजत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा भूक निर्देशांक आणखी ४ स्थानांनी घसरला असून १२५ देशांमध्ये भारत...
गर्दीच्या वेळी मुंबई-ठाण्यातील कुठल्याही रस्त्याच्या चौकात एका बाजूला उभे राहून रस्त्यावर नजर मारा. काय दिसते? बेस्टच्या तुरळक बसेस, खासगी बस कंपन्याच्या बऱ्याच बसेस, त्यामध्येही...
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टोलच्या मुद्द्यावरून धांदात खोटं बोलत आहेत. टोल हा काही काश्मीरचा विषय नाही. टोल रद्द केले नाहीत तर आम्ही टोलनाके जाळून...