येत्या गुरुवारी बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडेल आणि त्यानंतरच्या बुधवारी, २९ एप्रिलला दुसऱ्या व अंतिम टप्प्याच्या मतदानाने निवडणूक संपेल. तेथील २९४ जागांमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेत १४९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. तृणमूलचा पराभव करून ही निवडणूक जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न भाजपा करत असून ममता बॅनर्जी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी अटीतटीची झुंज देत आहेत. मागील म्हणजे २०२१मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व तृणमूल काँग्रेसच्या मतांमध्ये जवळपास १० टक्के मतांचे अंतर होते. भाजपाने ३८ टक्के मते घेतली व जागा ७७ मिळवल्या तर तृणमूलने ४८ टक्के मते...
न्यायमूर्ती महोदय, जरा सबुरीने... अधिकारी आणि सरकारला झापून का कधी रस्ते चांगले होणार आहेत काय? आणि समजा तरीही झाले नाहीत तर...??
अत्यन्त व्यथित अंतःकरणाने हा...
यंदा आपण आचार्य अत्रे यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष साजरे करीत आहोत. अत्रे हे खरे तर चालतीबोलती सरस्वतीच! त्यांनी मराठी भाषा आपल्या लेखणीने एका...
तंत्रज्ञानामध्ये अनपेक्षित प्रगती झाल्यामुळे व्यापार व गुंतवणूक करणे कार्यक्षम आणि अत्याधुनिक बनले आहे. डिजिटलायझेशनमुळे अनेक गुंतवणूक संधी निर्माण झाल्या आहेत, तसेच ट्रेडिंग अॅपवर ऑनबोर्ड होणे...
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन सरदेसाई गेल्यानंतर लिहिलेला माझा लेख खूप व्हायरल झाला. प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक ग्रुपमध्ये त्यावर चर्चा झाल्या. कोणी त्याचं अभिवाचन केलं व...
ग्लॅमर मागचा अंधार....
हास्यामागची उदासी.....
एकाकी मृत्यू.....
गेल्या काही काळातल्या वेगवेगळ्या नामवंतांच्या बातम्या बघितल्या तर हेच लक्षात येतं....
कारणं वेगवेगळी असतील पण एकाकीपणा... उदासी... वैफल्य या काही गोष्टी...
विजय वडेट्टीवार आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात आज विविध नेत्यांकडून जी राजकीय टोलेबाजी झाली त्याच्या फटक्यांनी सभागृहात मात्र तब्बल...
होय.. आम्ही भिडेंना गुरूजी म्हणतो. त्यात तुम्हाला आक्षेप घेण्यासारखे काय आहे? संभाजी भिडेंना गुरूजीच म्हणतात. संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध अमरावती येथील पोलीसठाण्यात गुन्हा दाखल...
पंधरा दिवसांपूर्वी काही कामानिमित्त सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वैभववाडी व आरवली येथे जाण्याचा योग आला. जोरदार मस्त पाऊस आणि हिरव्यागर्द निसर्गाने वेडावलोच होतो. या दोन्ही ठिकाणी...
वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याबद्दलचे विधानसभेत सादर झालेले विधेयक आणि मुंबई महापालिकेने केलेले शिलाई मशिन्सचे वितरण, यांचा काय संबंध आहे... हा प्रश्न विचारला तर...