माय व्हॉईस

अमित शाहच आहेत बंगालमधल्या परिवर्तनाचे सूत्रधार!

पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो. गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...

सातव्या आर्थिक जनगणनेपासून...

सातव्या आर्थिक जनगणनेसाठी प्रत्यक्ष जमिनीवरील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. सातव्या, आर्थिक सर्वेक्षणाच्या संदर्भात, 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्राथमिक निकषांना मान्यता दिलेली नाही तर दहा...

मोरबी पूल दुर्घटनेतील...

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री नेहमीच सांगत असतात की भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराची मुळीच गय करणार नाही. चांगलेच आहे. पण शेजारच्या व खुद्द...

‘ट्वेल्थ फेल’ झळकला...

ट्वेल्थ फेल, हा विधु विनोद चोप्रा यांचा हिन्दी चित्रपट देशभर गाजला आणि ऑस्करसाठी भारताच्या वतीने स्पर्धेत दाखल होणार आहे. हा चित्रपट महाराष्ट्र क्याडरचे आपीएस...

या रेतीच्या धुलिकणांचे...

म्हणे मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषण आणि धुलिकण यांचे प्रमाण वाजवीपेक्षा वाढले आहे. त्वरित उपाययोजना करा असे साक्षात पंतप्रधान कार्यालयातून फर्मान आल्याने मुख्यमंत्री एकनाथ...

३४ याचिका, ११३...

शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुदत वाढवून दिल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या १० जानेवारीला यावर निकाल देणार आहेत. ३४ याचिका, ११३ प्रतिवादी, २.११...

फोटोसेशनमध्ये रंगले मानापमानाचे...

ग्रुप फोटो काढताना ज्येष्ठ आमदारांना पाच हजारी, तीन हजारी मनसबदारांच्या रांगेत उभे केल्याने तसेच मुख्यमंत्रीच फोटोसाठी न आल्याने विधानसभेत गुरुवारी मानापमानाचे नाट्य रंगले. विधिमंडळाच्या हिवाळी...

भुजबळांनी सिद्ध केले,...

महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तब्बल चाळीस मिनिटांचे भाषण करून मराठा आरक्षण देतानाच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही...

घरावरील हल्ला आणि...

माझ्या घरावर हल्ला करून जाळपोळ केली जात असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप करून आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्याची एसआयटी...

ते विधिमंडळात आले...

सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेले ३७० कलम हटवण्याचा विषय असो की उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेतील उपस्थिती, मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दोन्ही...
Skip to content