माय व्हॉईस

जरांगेजी, उपोषणाने दबाव वाढेल; पण तोडगा चर्चेतूनच!

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शेतात एका बाजेवर बसून मे महिन्यांच्या रणरणत्या उन्हामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पंधरा तासांनी म्हणजे मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास त्यांनी उपोषण मागे घेतले. मराठवाड्यात कुणबी समाजाच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांची यादी जाहीर करावी व त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी त्यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा आहेत. समाजासाठी त्यांनी केलेले हे नववे उपोषण होते. खरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

शहरी आदिवासींनाही मिळणार...

आदिवासी उपयोजनेंतर्गत अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने शबरी आवास घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ केवळ ग्रामीण भागातील आदिवासींना मिळत असल्याने...

जोल्ट नेमॅथ यांनी...

जी-२० शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर महासत्ता म्हणून उदयाला आला असून जी २० व जी ७ देशांना जोडणारा पूल ठरला असल्याचे त्यांनी...

विश्व मराठी संमेलनात...

 ‘मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती’ अशी मध्यवर्ती संकल्पना ठरवून येत्या 27 ते 29 जानेवारी या कालावधीत विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात महाराष्ट्र...

‘सत्यशोधक’ला राज्यात जाएसटीमधून...

सत्यशोधक, या मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या...

भारतात खेळण्यांच्या आयातीत...

भारतीय खेळणी उद्योगाने आर्थिक वर्ष 2014-15 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23मध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवली असून आयातीत 52% घट तर निर्यातीत 239%ने वाढ झाली आहे....

तेव्हा कासारवडवली पोलीस...

 "The war on drugs is identical to the prohibition of alcohols. All you are doing is making criminals rich and free to fly" गेल्या...

यावेळी डिसेंबरपर्यंत दाखल...

दिनांक 31.12.2022पर्यंत दाखल 7.51 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रांच्या तुलनेत मूल्यांकन वर्ष 2023-2024मध्ये 31.12.2023पर्यंत 8.18 कोटी विवरणपत्र दाखल झाल्याने प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करून...

ठाणे शहरातच नाही...

मुबई आणि ठाणे शहरातील खड्यांबाबत नेहमीच बोलले जाते, लिहिले जाते. परंतु शहरातून ग्रामीण भागाकडे जाणारे रस्ते अतिशय भयानक अवस्थेत असतात असे अनेक वाचकांनी कळवले...

भरदुपारी.. ठाण्यात ३...

काल दुपारची सव्वा वाजण्याची वेळ.. अचानक सर्व वाहतूक जिल्हाधिकारी कार्यालयाजिक असलेल्या 'आनंद पॅलेस' या इमारतीच्या रस्त्याने वळवण्यात आली. खरे तर या मार्गांवरून लहान गाड्या...
Skip to content