डेली पल्स

आपण अन्नपाण्यावाचून दोन दिवस राहून बघा…

अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले. अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...

भारत आणि युरोपियन...

केंद्र सरकार आणि युरोपियन कमिशन यांच्यात,भारत -युरोपियन महासंघाच्या व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या (टीटीसी) चौकटी अंतर्गत सेमीकंडक्टर कार्यक्षेत्र, संबंधित पुरवठा साखळी आणि नवोन्मेष यासंदर्भातील कार्य व्यवस्थेच्या दृष्टीने,...

सोलापूरमध्ये मजुरांसाठीच्या १५...

सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण...

नवेली देशमुख महाराष्ट्राच्या...

राज्यातील पर्यटनस्थळांचा अधिकाधिक प्रचार व प्रसिद्धी व्हावी याकरिता, माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची सन २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छादूत म्हणून राज्यशासनाने...

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट...

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (एमआयएफएफ) प्रवेशिका खुल्या करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट महोत्सव माहितीपट, ॲनिमेशनपटांसाठी दक्षिण आशियातील...

मुंबईत विद्युत क्षेत्रावरील...

भारतीय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक संघटनेने (आय. ई. ई. एम. ए.) आयोजित केलेल्या विद्युत क्षेत्रावरील 'बी. आय. डी. 2024' या 'बिल्ड ई. एल. ई....

नवी मुंबईचे विमानतळ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते, रेल्वे आणि मेट्रो संपर्क सुविधेद्वारे जोडले जाईल तसेच भविष्यात विमानतळाला जलमार्गाने जोडण्याची योजना असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री...

पंतप्रधान आज देणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 15 जानेवारीला दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (पीएमएवाय-जी)च्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता...

‘आकाश’ची चाचणी यशस्वी!

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डी. आर. डी. ओ.) काल ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकीकृत चाचणी स्थळावरून (आय. टी. आर.) नव्या पिढीच्या आकाश (ए....

संत भगवानबाबा वसतिगृह...

महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह चालविते. 82 पैकी 20...
Skip to content