भाजपाविरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक आठ जूनला नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झाली. या बैठकीला सुरूवात होण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या वीस खासदारांचा भाजपाप्रणित एनडीएला पाठिंबा, असे वृत्त वृत्तवाहिन्यांवरून झळकू लागले. इंडियाच्या बैठकीला तो एकप्रकारचा अपशकूनच होता. इंडिया आघाडीच्या बैठकीपेक्षा तृणमूल काँग्रेसला संसदेत भगदाड, या वृत्ताला सकाळी सकाळीच ठळक प्रसिद्धी मिळू लागली. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा भाजपाने दारूण पराभव केला. तृणमूल काँग्रेसच्या सुप्रिमो ममता बॅनर्जी यांचाही त्यांच्या भवानीपूर मतदारसंघात भाजपाने पंधरा हजार मतांनी पराभव करून दाखवला. त्यांचा पराभव करणाऱ्या व त्यांचेच एकेकाळी निकटवर्तीय असलेल्या सुवेंधू अधिकारी यांना भाजपाने मुख्यमंत्री करून...
ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती...
लंडनमधील बर्मिंगहॅम शहरात झालेल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा युवा बॅडमिंटनपटू २४ वर्षीय लक्ष्य सेनने दुसऱ्यांदा उपविजेतेपद पटकावून साऱ्या जगाचे लक्ष...
अंबरीश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासू माणूस!आतापर्यंत कधीच कोणत्या वादात पडला नाही, पडण्याची गरजही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो काही काळ करंजिया यांच्या 'डेली'...
सोन्याला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. लग्नसमारंभ असो, सण असो किंवा गुंतवणूक.. सोने खरेदी करणे हे भारतीयांचे, विशेषतः महाराष्ट्रीयांचे, अतूट परंपरेचे अंग आहे. मात्र,...
अतिशय प्रसन्न समुद्रकिनारा आणि संध्याकाळची सहा-सातची वेळ. त्यात वाळूत 'सिनेमाचा पडदा'! समोर (आणि समोर शक्य नसेल तर पाठीमागे) वाळूत खाली बसून अथवा आपल्या घरुन...
भारत-श्रीलंका यांनी संयुक्तपणे नुकत्याच आयोजित केलेल्या १०व्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या खेळाच्या दोन्ही प्रमुख अंगात आपले वर्चस्व अधोरेखित...
सध्या मुंबई विभागीय विकास प्राधिकरणात म्हणेच MMRA मध्ये हो, बिचकून जाऊ नका; बांगलादेशी बेकायदा नागरिकांच्या विषयाला नको इतके महत्त्व दिले जात असल्याचे वाटत आहे....
दर दोन वर्षांनी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून देण्याच्या सात जागांची निवडणूक ऐतिहासिक ठरली, यात शंकाच नाही. देशभरातील दहा राज्यांतील 37 राज्यसभा जागांसाठी मार्च...