ब्लॅक अँड व्हाईट

आयुष्याच्या संध्याकाळी…

माणसाचं आयुष्य म्हणजे अनुभवांच्या मण्यांनी ओवलेली एक सुंदर माळ असते. लहानपणी आपण भविष्याची स्वप्ने पाहतो, तारुण्यात वर्तमानातील शर्यतीत धावतो, पण जसजसे आपण आयुष्याच्या संध्याकाळी पोहोचतो, तसतसे आपले पाय आपोआप भूतकाळाच्या वाटेने वळू लागतात. वयानुसार जुन्या आठवणींना उजाळा देण्याची, बालपणीच्या ठिकाणी जाण्याची आणि आता हयात नसलेल्या व्यक्तींना स्मरण्याची ओढ का वाढते? हा केवळ योगायोग नसून त्यामागे एक खोल मानसशास्त्रीय आणि भावनिक प्रवास आहे. १. अस्तित्त्वाचा शोध आणि ओळखीची जाणीव वयाच्या एका टप्प्यावर पोहोचल्यावर माणसाला आपल्या मुळांकडे परत जावंसं वाटतं. आपण कोण आहोत? आपण इथपर्यंत कसे आलो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण बालपणीच्या...

कोलऐवजी डफीला घेणे...

भारत-श्रीलंका यांनी संयुक्तपणे नुकत्याच आयोजित केलेल्या १०व्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत‌ यजमान भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या खेळाच्या दोन्ही प्रमुख अंगात आपले वर्चस्व अधोरेखित...

बांगलादेशींना हाकलायचंय? मग,...

सध्या मुंबई विभागीय विकास प्राधिकरणात म्हणेच MMRA मध्ये हो, बिचकून जाऊ नका; बांगलादेशी बेकायदा नागरिकांच्या विषयाला नको इतके महत्त्व दिले जात असल्याचे वाटत आहे....

नातवाबरोबर ‘खेळण्या’साठी थोरले...

दर दोन वर्षांनी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून देण्याच्या सात जागांची निवडणूक ऐतिहासिक ठरली, यात शंकाच नाही. देशभरातील दहा राज्यांतील 37 राज्यसभा जागांसाठी मार्च...

स्त्री भेदभावाचे अदृश्य...

जागतिक महिला दिन साजरा करताना आपण प्रगतीचे गोडवे गातो, पण समाजाच्या मानसिकतेत खोलवर डोकावले तर भेदभावाचे चित्र आजही विदारक आहे. हा भेदभाव केवळ पुरुषांकडून...

आर. के. स्टुडिओ,...

काही काही वास्तूऺचे काही काही जागांशी अतिशय घट्ट नाते जुळलेय, त्याला चित्रपटाचे जगही अपवाद नाही. 'शोले' म्हटलं की मिनर्व्हा चित्रपटगृह आणि मिनर्व्हा चित्रपटगृह म्हटलं...

टीव्ही पाहायचाय? मग...

आजकालचा कोणताही मध्यमवर्गीय ग्राहक स्वतःला एक प्रश्न नक्कीच विचारतो: "माझ्या स्मार्ट टीव्हीवर मी केबलसाठी वेगळे पैसे का देऊ, जेव्हा माझ्या मोबाईलमध्ये किंवा ॲप्सवर मला...

इराण युद्धामुळे यंदा...

सध्याच्या इराण युद्धामुळे होर्मूझ सामुद्रधुनीमार्गे होणारी मालवाहतूक पूर्णतः प्रभावित झाली आहे. यामुळे केवळ इंधनच नव्हे तर जागतिक खतपुरवठाही यामुळे प्रभावित होणार आहे. यामुळे देशातील...

काश्मिर खोऱ्यात उजाडली...

भारतीय क्रिकेटमध्ये बलाढ्य मुंबई, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, हरयाणा, हैद्राबाद, राजस्थान, विर्दभ यांचेच वर्चस्व गेली अनेक वर्षे राहिले आहे. पण २०२५-२६च्या नव्या भारतीय क्रिकेट मोसमात...

अमिताभ बच्चनचे ४५-५०...

पडद्यावर आलेल्या चित्रपटांपेक्षा तेथे पोहचू न शकलेल्या चित्रपटांच्या गोष्टी एकदम भारी. ताजे उदाहरण २०२१च्या "चकदा एक्स्प्रेस" या चरित्रपटाचे. भारतीय महिला क्रिकेट संघातील झुलेन गोस्वामी...
Skip to content