आपल्या बहुसांस्कृतिक देशात आपण आपल्या आवडत्या चित्रपट कलाकार, क्रिकेटपटूसारखं दिसावं, असावं यासाठी आपल्या चेहऱ्यावर, केसांवर, हसण्यावार, पाहण्यावर मेहनत घेणारे, ब्यूटी पार्लरवर चकरा मारणारे 'दीवाने' (की येडे?) कमी नाहीत. ती वेडी मानसिकता वेगळी. राजेश खन्नाच्या अक्राळविक्राळ क्रेझच्या युगात आमच्या गिरगावात एक दोन नव्हे तर चक्क चार डिक्ट्टो राजेश खन्ना इकडेतिकडे फिरत होते. तरी बरं 'ओरिजनल' राजेश खन्ना आमच्याच गिरगावातील ठाकूरद्वार नाक्यावरील सरस्वती निवासचा रहिवासी. 'सुपर स्टार' होताच वांद्र्याच्या कार्टर रोडवरील आशीर्वाद बंगल्यात राहायला गेला. म्हणून आता त्याच्यासारखे राजेश खन्ना पाहून आम्ही समाधान मानायचो. हे म्हणजे स्काॅचची तहान उसाच्या रसावर भागवण्यासारखे...
पाहुण्या न्युझीलंड क्रिकेट संघाने भारताविरुद्ध झालेली ३ सामन्यांची वन डे मालिका २-१ अशा फरकाने जिंकून भारतभूमीत पहिल्यांदा असा पराक्रम करुन यजमान भारतीय संघाला आणखी...
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि मुंबईतल्या भाडेकरूंचे लोकप्रिय नेते राज के पुरोहित यांचं दोन दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांच्याशी माझे संबंध 35 वर्षांपेक्षा जास्त काळाचे. त्यांच्याबरोबर...
मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक...
"बाहुबली" (२०१४)ने पेरले ते आता मोठ्याच प्रमाणावर उगवतेय, असे म्हणायची वेळ आता आली आहे. साडेतीन, चार तासांचा भव्य दिव्य दिमाखदार चित्रपट (तरी म्हणे फार...
'सिनेमा खिचडी', या पुस्तकाचे लेखक नामवंत सिनेपत्रकार आहेत. आतापर्यंत त्यांची सेहेचाळीस पुस्तके बाजारात आली असून हे सत्तेचाळीसावे पुस्तक आहे. नुकताच त्यांना मुंबई मराठी पत्रकार...
पिक्चरने धुवांधार "सुपर डुपर हिट" यश मिळवू देत अथवा त्याला चित्रपटरसिकांनी नाकारु देत (चित्रपटसृष्टीच्या भाषेत सुपर फ्लाॅप) त्यावर विचारमंथन (आत्मपरीक्षण) करण्याची खरंच काही गरज...
जन्मापासून प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कितीतरी खर्चांना तोंड द्यावे लागते. शिक्षण, नोकरी, स्वतःचे घर, विवाह, मुले, त्यांचे शिक्षण... एक ना अनेक! विविध स्वरूपात खर्चाचे रहाटगाडगे...
चेन्नई येथे राधाकृष्ण मेयर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या १४व्या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय हॉकी संघाने जोरदार कमबॅक करताना तब्बल ९ वर्षांनंतर आपला...
भारताच्या डिजिटल क्रांतीला आता स्वदेशी विज्ञानाची जोड मिळणार आहे. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या (AI) वाढत्या वापरामुळे डेटा सेंटर्समध्ये निर्माण होणारी प्रचंड उष्णता कमी करण्यासाठी आयआयटी मुंबई...