टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

राहुल गांधींच्या अध्यक्षपदाला...

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची नेमणूक करण्याचे सर्वाधिकार काँग्रेसच्या अध्यक्षांना देण्यापासून राहुल गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमण्याच्या ठरावावर बैठकीला उपस्थित असलेले नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडपणे...

खासदार गजानन कीर्तिकर...

शिवसेनेचे नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने ते लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली...

भाजपाकडून पुन्हा ‘महायुती’चा...

महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सामोरे जाताना भारतीय जनता पार्टीकडून पुन्हा एकदा ‘महायुती’चा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी विधानसभा तसेच लोकसभा...

ठाकरे सरकार कोसळल्याचा...

राज्यातील उद्धव ठाकरे सरकार पडल्याचा आमच्यासारख्या सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना सर्वाधिक आनंद झाला आहे, कारण आपले मंत्री गेली अडीच वर्षे फक्त पैसे खायचे काम करत होते,...

शिवाजी पार्कवर उभे...

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या वेळी पूर्वीप्रमाणे २२७ वॉर्डच असावेत, यासाठीच्या विधेयकावरील चर्चेच्या वेळी आमदार नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. या...

एकनाथ शिन्दे वन्स...

मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी केलेले छप्परफाड भाषण म्हणजे अपघात नव्हता, हे सोमवारी विधानसभेत सिद्ध केले. नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याची सुधारणा सुचवणाऱ्या...

दोन माईक आणि...

विधानसभेमध्ये अनेकदा आमदार वेळेचं भान राखत नाहीत आणि आम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही, अशी तक्रारही करतात. पण, गुरुवारी विधानसभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत भारतीय...

विधानभवनात तरी मूळ...

शिवसेनेच्या एकनाथ शिन्दे गटासाठी स्वतंत्र कार्यालय देण्यात आल्यामुळे मूळ शिवसेना कोणाची, हा प्रश्न किमान विधानभवनापुरता तरी निकाली निघाला आहे. शिवसेनेत उभी फूट पाडून ५५...

उद्धव ठाकरे यांचा...

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, याच साऱ्या गडबडीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव...
Skip to content