नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे.
सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...
विधानसभेमध्ये अनेकदा आमदार वेळेचं भान राखत नाहीत आणि आम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही, अशी तक्रारही करतात. पण, गुरुवारी विधानसभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत भारतीय...
शिवसेनेच्या एकनाथ शिन्दे गटासाठी स्वतंत्र कार्यालय देण्यात आल्यामुळे मूळ शिवसेना कोणाची, हा प्रश्न किमान विधानभवनापुरता तरी निकाली निघाला आहे. शिवसेनेत उभी फूट पाडून ५५...
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, याच साऱ्या गडबडीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव...
शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फोडले असले तरी मराठी माणसाच्या बालेकिल्ल्यात तसेच मनात स्थान मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईतल्या दादर परिसरातच शिवसेना भवनास तोडीस...
जर तुमच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टीने आश्वासन पाळले असते, तरी अडीच वर्षांनंतर तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून उतरावे लागलेच असते. मग आता पदावरून उतरल्यावर इतके अस्वस्थ...
गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण-उत्सव शांततेत, उत्साहात आणि जल्लोषात पार पडावा यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने...
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारचे भवितव्य उद्या सर्वोच्च न्यायालयात निश्चित होण्याची शक्यता आहे. या सरकारच्या अस्तित्त्वाविषयीच्या अनेक मुद्द्यांवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता...
आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. साऱ्या जगाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. यावर केवळ शिवसेनेचे भवितव्यच अवलंबून नाही तर देशात लोकशाहीचे भविष्य किती...
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे राहुल नार्वेकर आज बहुमताने विजयी झाले. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन साळवी यांचा त्यांनी १६४ विरूदध १०७, असा पराभव...