टॉप स्टोरी

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात येत्या दोन दिवसांत (उद्या, 29 व मंगळवारी, 30 एप्रिल रोजी) सहा सभा होणार आहेत, अशी माहिती भारतीय...

अखेर अमोल कीर्तिकरांविरूद्ध...

अखेर उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विद्यमान आमदार रविंद्र वायकर आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात लढत होणार हे जवळपास निश्चित झाले...

उद्या दीड लाख...

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या, 19 एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून...

महिन्याभरात आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या...

केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याच्या इतिहासात प्रथमच निवडणूक आचारसंहितेच्या काळात पहिल्या महिन्यातल्या तक्रारी व त्यावरच्या कारवाईबद्दलचा लेखाजोखा सार्वजनिक केला आहे. देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर...

सलमान खान लोकसभेच्या...

प्रसिद्ध अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणूक लढवून सक्रीय राजकारणात प्रवेश करणार का, असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

स्वातंत्र्यलढ्यात आरएसएसचे लोक...

काँग्रेसची लढाई भाजपा, नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी यांच्या विरोधात नसून मनुवादी विचारधारेच्या विरोधात आहे. देशाचे संविधान व लोकशाही कायम राखण्यासाठी आहे. आम्हाला हिटलर...

देशात समान नागरी...

भारतीय जनता पार्टीचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. या जाहीरनाम्याला भाजपाने संकल्पपत्र असे...

राहुल गांधी उद्या...

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार हळूहळू जोर धरत असतानाच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या विदर्भातल्या प्रचारसभांचा झंझावातही सुरु होत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार...

मतदानासाठी दाखवा यापैकी...

राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19 व 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी...
Skip to content