टॉप स्टोरी

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे. सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...

मंगळवारी पंतप्रधान मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम-किसान योजनेअंतर्गत सुमारे शेतकऱ्यांकरीता 20,000 कोटी रुपयांचा 17वा हप्ता येत्या 18 जूनला त्यांच्या वाराणसी भेटीत जारी करणार आहेत. यावेळी ते 30,000पेक्षा जास्त बचत गटांना कृषी...

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प...

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार, २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत मुंबईत होणार आहे. यामध्ये २८ जूनला राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात...

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचे...

महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ जूनला मतदान होत असून यामध्ये महायुती पुरती निकालात निघाली असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर आज राज्यसभेसाठी राष्ट्रवादी...

मुकेश अंबानी इस्टोनियाचे...

इस्टोनियाची लोकसंख्या १४ लाख असून तेथे नागरिकत्व दिले जात नसले तरीही इ-रेसिडेंसी दिली जाते. मुकेश अंबानी याच इस्टोनियाचे इ-निवासी असल्याची माहिती इस्टोनियाच्या भारतातल्या नवनियुक्त...

देशभरातली निवडणूक आचारसंहिता...

देशातल्या लोकसभा निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता आजपासून उठविण्यात आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपर्यंत तेथील...

लोकसभेच्या अंतीम टप्प्याचे...

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरूवात झाली. बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओदिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघात हे...

नीरव मोदी आणि...

बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एमआयडीसीच्या नावाखाली कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी स्थानिक शेतकऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्या आणि भारताला करोडो रुपयांना फसवलेला...

निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात...

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या तसेच अखेरच्या टप्प्यात 1 जून 2024 रोजी 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघात मतदान होत असून त्यात 904 उमेदवारांचे...

मतदानासाठी जाताय? मोबाईल...

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यासाठी उद्या, सोमवारी 13 मतदारसंघात मतदान होत असून मतदान केंद्रांवर मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे....
Skip to content