टॉप स्टोरी

नितीश आज होणार पायऊतार, सम्राट चौधरी नवे मुख्यमंत्री?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. आज दुपारी ४ वाजता पाटण्यात होणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील. याच बैठकीत बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाईल. त्याआधी भाजपाचे नेते केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांंच्या अध्यक्षतेखाली भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यात भाजपाच्या गटनेत्याचे नाव निश्चित केले जाईल. चौहान भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून पाटण्यात उपस्थित आहेत. सूत्रांच्या मते भारतीय जनता पार्टीचे सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील. उद्या बिहारमध्ये नवे सरकार स्थापन होण्याची...

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील...

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील तीनही घटक पक्षांनी आपापली ताठर भूमिका कायम ठेवल्याने हा तिढा अजूनही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या सर्वात...

येत्या बुधवार-गुरूवारी मुंबईतल्या...

२४०० मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी येत्या बुधवारी, ५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, ३० तासांच्या कालावधीत...

भारतात १०० रुपये...

भारत लवकरच मजबूत आणि उच्च दर्जाच्या कॉमन कॉम्प्युटिंग सुविधेसह किफायतशीर किंमतीत आपले स्वतःचे सुरक्षित स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल सादर करेल. त्याचप्रमाणे अडीच ते...

अनेक साखर कारखान्यांचे...

यंदा अनेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लवकर बंद होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम साधारणतः मार्चअखेरीस बंद व्हायला सुरुवात होते. काही...

उद्धव ठाकरे यांचा...

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली असून पक्षाला...

पंतप्रधान मोदींकडून युद्धनौका,...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुंबईत भारतात तयार करण्यात आलेली निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे एकाचवेळी लोकार्पण केले. या तीन महत्वाच्या नौका मुंबईतील...

उत्पादन क्षेत्रातील हंगामी...

रोजगार आणि मनुष्यबळ गतिविधींमध्ये क्रांती घडवणारी भारताची आघाडीची स्टाफिंग सोल्यूशन्स कंपनी, टीमलीझ सर्व्हिसेसने “अ स्टाफिंग पर्स्पेक्टिव्ह ऑन मॅन्युफॅक्चरिंग” अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या...

महावितरणच्या अभय योजनेला...

बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ला येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात...

विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हच्या...

नव्या सरकारमधील विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ९७ मिनिटे तडाखेबंद फटकेबाजी केली आणि विरोधकांचे फेक नॅरेटिव्ह उद्धवस्त करण्यासाठी मी उभा आहे,...
Skip to content