येत्या गुरुवारी बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडेल आणि त्यानंतरच्या बुधवारी, २९ एप्रिलला दुसऱ्या व अंतिम टप्प्याच्या मतदानाने निवडणूक संपेल. तेथील २९४ जागांमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेत १४९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. तृणमूलचा पराभव करून ही निवडणूक जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न भाजपा करत असून ममता बॅनर्जी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी अटीतटीची झुंज देत आहेत. मागील म्हणजे २०२१मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व तृणमूल काँग्रेसच्या मतांमध्ये जवळपास १० टक्के मतांचे अंतर होते. भाजपाने ३८ टक्के मते घेतली व जागा ७७ मिळवल्या तर तृणमूलने ४८ टक्के मते...
सन 2021मध्ये प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया या आलिशान बंगल्याबाहेर जिलेटिन कांड्या ठेवल्याप्रकरणी व त्यातील एका आरोपीच्या मृत्यूसंदर्भात अटकेत असलेल्या चकमकफेम पोलीस अधिकारी...
भारतीय नौदलासाठी सुमारे 19,000 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाच्या युद्धनौकांच्या ताफ्यासाठी सहाय्यक जहाज म्हणजेच पाच ‘फ्लीट सपोर्ट’ जहाजे (एफएसएस) अधिग्रहीत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 25 ऑगस्ट...
आम्ही भविष्यासाठी अनेक मोठी आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली आहेत. सूर्याचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी इस्रो लवकरच 'आदित्य एल-1' मोहीम सुरू करणार आहे. यानंतर शुक्र हे देखील इस्रोच्या...
दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे आयोजित 15व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी दिलेल्या आमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ते 24...
"घाव लागल्याचे दुःख आता नाही|
रक्ताचाच रंग बदलला|
आता बेडीचाही संपला गा जाच|
पांगळ्याचे पाय कोण बांधी|"
विंदा करंदीकर यांच्या या सडेतोड ओळी आठवण्याचे कारण म्हणजे मुंबईत बोरिवलीजवळील...
तुम्हाला नक्कीच आठवत असेल की सुमारे पाच-दहा वर्षांपूर्वी प्रत्येक इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये शनिवार, रविवारी गीतांजली जेम्सच्या भल्या मोठ्या जाहिराती गुळगुळीत पानांवर, सुंदर ललानांसह आपल्यावर भुरळ...
डिजिटल इंडिया कायदा हा सर्व तंत्रज्ञानाच्या व्यवस्थेशी संबधित आहे. याआधी आपल्या देशात डेटा प्रायव्हसी म्हणजे माहितीची गोपनीयता जपण्याबद्द्लचा संवाद हा GDPR ने सुरु होत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 15 ऑगस्टला ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन 76व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा प्रारंभ करतील. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित...