ए जादूगर.. तेरे नयना.. दिल जाएगा बच के कहाँ?...
संजीव कुमार आणि वहिदा रहमान यांचे १९७१मधल्या मनमंदिर, चित्रपटातले सदाबहार गीत आजही प्रत्येकाला भुरळ घालते. या गीताचीच परवा आठवण झाली, जेव्हा लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देश्यून एका जादुगाराची गोष्ट आपल्या भाषणात सांगत होते आणि सत्ताधारी बाकांकडून, खासकरून भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांकडून त्यावर हरकत घेतली जात होती. राहुल गांधी जे सांगत होते ते तंतोतंत योग्य होते. परंतु त्यांची सांगण्याची पद्धत चुकीची होती. लहानपणची कथा म्हणून जादुगाराकडून होत असलेल्या जादूच्या प्रयोगाचा १० मिनिटे विस्तार करण्याऐवजी त्यांनी थेट महिला...
ग्रुप फोटो काढताना ज्येष्ठ आमदारांना पाच हजारी, तीन हजारी मनसबदारांच्या रांगेत उभे केल्याने तसेच मुख्यमंत्रीच फोटोसाठी न आल्याने विधानसभेत गुरुवारी मानापमानाचे नाट्य रंगले.
विधिमंडळाच्या हिवाळी...
महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तब्बल चाळीस मिनिटांचे भाषण करून मराठा आरक्षण देतानाच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही...
माझ्या घरावर हल्ला करून जाळपोळ केली जात असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप करून आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्याची एसआयटी...
सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेले ३७० कलम हटवण्याचा विषय असो की उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेतील उपस्थिती, मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दोन्ही...
विश्वगुरू म्हणून आपले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी भारत आपला मार्ग आखत आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल केले. यावेळी उपराष्ट्रपतींनी तरुण नेत्यांना...
शिवसेनेचे नायगावचे माजी शाखाप्रमुख, मित्रवर्य सुरेश काळे यांनी समाजमाध्यमावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतचे ॲड. सुधा चुरी यांचे छायाचित्र पाठविले आणि एकदम धस्स झाले....
सत्तेच्या राजकारणामधील सारीपाटावर कुरघोडी, अप्रत्यक्षपणे शह-काटशहचे मोहरे खेळवले जातात. सध्या राज्याच्या राजकारणात एक मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि दोन उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) यांच्यातील...
खरंतर अत्यन्त व्यथित अंतःकरणाने आज लिहीत आहे. राज्यपालांवर लिहिण्याचे प्रसंग फार कमी येतात. राज्यपाल शपथ घेतात तेव्हा आणि त्यांची राज्यातून बदली होते तेव्हा! मागील...
विरोधी पक्षांच्या वतीने २३ आमदारांची नावे आणि केवळ सात जणांच्या सहीचे पत्र देणाऱ्या विरोधकांची संभावना अवसान आणि आत्मविश्वास गमावलेला विरोधी पक्ष, अशी करत मुख्यमंत्री...