माय व्हॉईस

आरशात बघणार तरी कधी उद्धव ठाकरे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारला बारा वर्षे पूर्ण झाली म्हणून भारतीय जनता पक्षाने देशभर उत्सव साजरा केला. पश्चिम बंगालमधील पंधरा वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता हटवून प्रथमच भाजपाचा मुख्यमंत्री कोलकात्याच्या रायटर्स बिल्डींगमध्ये बसला म्हणून पक्षाने मोठा जल्लोश केला. सतरा राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. प्रादेशिक पक्षातील आमदार-खासदारांना आकर्षित करण्यात भाजपा यशस्वी होत आहे. विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधी भाजपा आणि एनडीएच्या दारात रांगा लावून उभे आहेत. भाजपाच्या भक्कम संरक्षणाशिवाय कोणतेही ऑपरेशन पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यात देशातील विरोधी पक्ष भरडून निघतो आहे आणि प्रादेशिक पक्षांना अस्तित्त्वासाठी संघर्ष करण्याची पाळी...

अखेर अजितदादांचीच राष्ट्रवादी...

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. सर्व निकषांची तपासणी केल्यानंतर विधिमंडळ पक्षात बहुमत कुणाचे हा एकमेव निकष महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे राष्ट्रवादी...

माणिकपूरमध्ये ‘डिम्पल’ने साहित्यप्रेमींना...

वसईच्या माणिकपूर या गाववजा शहराने कालच्या रविवारी मुंबई, ठाणे व पुणे येथील साहित्यप्रेमींच्या एक हलकीशी कानाखालीच लगावली. हवं तर त्याला चापटी मारलीही म्हणू शकता!!...

चव्हाणांनी काँग्रेसच्या पाठीत...

अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेसने दिली. पक्षात नेतृत्त्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेसमध्ये होते. पण अचानक...

संवेदनशून्य समाजाकडून अपेक्षा...

मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे  माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी निर्घृण हत्त्या झाली. त्यावरून शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे या दोन गटात तीन दिवस आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यात...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून...

बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य दिले गेल्याची कबुली मुख्यमंत्री सचिवालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना नुकतीच दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने ठाण्यातील त्या...

गायतोंडेंची चित्रे एमआरए...

मुंबईतल्या रुईया महाविद्यालयाच्या विष्णुशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमालेचे आकर्षण पहिल्यापासूनच होते. पत्रकारितेत आल्यानंतर काही काळ व्याख्यानाला नियमित जातही असे. मात्र गेल्या काही वर्षांत यात बराच खंड...

‘टर्बो स्टार्ट’मधून पुढे...

'मुंबई फेस्टिवल 2024' अंतर्गत आयोजित 'टर्बो स्टार्ट' चर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतील. 'स्टार्ट अप'ची राजधानी म्हणून देशात आपल्या राज्याला ओळखले जाते. आज झालेल्या चर्चासत्रातून अधिकाधिक नाविन्यपूर्ण संकल्पना...

आताही संधी आहे...

निवडणूक आयोगाद्वारे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आला होता. त्यानुसार मतदारयादी अंतिम करण्यात आली आहे....

भारताच्या एकता आणि...

काश्मीरमधल्या बर्फाच्छादीत शिखरांपासून ते उन्हात न्हाऊन निघालेल्या कन्याकुमारीतील समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, रामनामाच्या जयघोषाने भारतभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. आता अयोध्येतील ऐतिहासिक श्री राम मंदिराच्या स्वरूपात...
Skip to content