डेली पल्स

आपण अन्नपाण्यावाचून दोन दिवस राहून बघा…

अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले. अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...

कोरोना काळातला मुंबईतला...

कोरोना काळात मुंबईमध्ये भ्रष्टाचाराची परिसीमा गाठत मयतावरच्या टाळूवरचे लोणी खायचे प्रकार झाले आणि यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा अरेबियन नाईट्सपेक्षाही सुरस आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ...

विधानभवनातच महिला आमदारांकरीताही...

संपूर्ण राज्यासाठी कायदे करणाऱ्या विधिमंडळात आमदार विशेषतः महिला आमदार, राज्यातील महिलांसाठी स्वतंत्र स्च्छतागृहे नसल्याचा प्रश्न मांडत असताना आमदार भारती लव्हेकर यांनी विधानभवनातच महिला आमदारांसाठी...

या संत्र्यांचं करायचं...

संत्रानगरीत तुमचे स्वागत आहे, हा बॅनर पुन्हा नागपूरमध्ये लावू नका, अशी मागणी आमदार देवेन्द्र भुयार यांनी केली. संत्र्यांच्या ज्यूसशिवाय त्यांचा काही उपयोग नाही आणि...

राज्यातल्या सर्व पोलीसठाण्यांमध्ये...

राज्यातील ड्रग तस्करीवर आळा घालण्यासाठी सर्व पोलीसठाण्यांत अंमली पदार्थविरोधी कक्षाची स्थापना करून एक टास्क फोर्सही तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री...

अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्तीचा...

केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक ३० एप्रिल निश्चित करण्याबाबत काल शासन...

विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग

दोन आदिवासी महिलांच्या प्रसूतीदरम्यान झालेल्या मृत्यूच्या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी आरोग्यमंत्र्यांच्या कथित असमाधानकारक उत्तरानंतर राजीनामा मागत बुधवारी नागपूरला विधानसभेतून सभात्याग केला. गडचिरोली आणि बुलढाणा येथील स्त्री...

.. आता मिलेट्स...

महाराष्ट्रात पाण्याची पळवापळवी यापूर्वी घडलेली आहे. धरणांच्या जागाही राजकीय सोयीने बदलल्या गेल्या आहेत. पण केंद्र सरकारने आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी मिलेट्सचे महत्त्व अधोरेखित...

कांदा उत्पादकांच्या नुकसानीची...

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांवर आघात झाला आहे. त्यामुळे सरकारने याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने...

शाळाबाह्य मुलांकरीता ‘शाळेत...

महाराष्ट्रात ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात 'शाळेत चला अभियान' राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर...
Skip to content