डेली पल्स

आपण अन्नपाण्यावाचून दोन दिवस राहून बघा…

अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती निर्माण होते? अभयने आपल्या प्रामाणिक, लढाऊ बाण्याने आयुष्य जगताना आजारपणातही स्वतःवर संयम राखून, योगसाधना करीत विविध प्रकारचे संदेश दिले आहेत. त्या मार्गाने मार्गक्रमण केले तर तीच अभयला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वडिलबंधू संदेश मोकाशी यांनी केले. अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन...

ऑडी क्‍यू७ बोल्‍ड...

ऑडी, या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने काल ऑडी क्‍यू७ बोल्‍ड एडिशनच्‍या लाँचची घोषणा केली, ज्‍यामध्‍ये आकर्षक ब्‍लॅक डिझाइन तसेच आकर्षकता व अत्‍याधुनिकता दिसून...

सचिन तेंडुलकरचा फोन...

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक प्रसिद्ध व्यक्तींची मदत घेतली आहे. त्यामुळे, तुम्हाला जर निवडणुकीत मतदान करण्याचे...

सुनील कुंभार यांनी...

मुंबईत रस्ता साफ करताना सापडलेले जवळपास १५ तोळे सोने मुंबई महापालिकेचे कर्मचारी सुनील कुंभार यांनी पोलिसांकडे दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. पालिका कर्मचाऱ्यांचा हा...

फडणवीसांचा झंझावात! 52...

यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 52 दिवसांत तब्बल 115 सभांचा धडाका लावला तर याच काळात त्यांनी माध्यमांना 67 मुलाखती दिल्या....

भारतीय उद्योजक त्रिनिदादमध्ये...

त्रिनिदाद टोबॅगोने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातून प्रेरणा घेतली आहे. आता भारतीय उद्योजकांनी त्रिनिदाद टोबॅगोच्या विकासात सहभागी व्हावे. आज मुंबईत दहा प्रसिद्ध उद्योगपतींशी चर्चा झाली. त्रिनिदाद येथे...

मतदानाच्या ५व्या टप्प्यासाठी...

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या पाचव्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने मुंबई उपनगरातल्या निवडणूकविषयक अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी अतुल...

कसे शोधाल आपले...

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या तसेच महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाची तारीख जवळ आली असताना मतदारांना त्यांचे मतदारयादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने ॲप्स आणि...

१०० ते १०४...

लोकसभेच्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकरीता २० मे रोजी मतदान होणार असून यासाठी कालपासून गृहमतदानाला सुरूवात झाली. प्रत्यक्ष मतदानाला जाऊ न शकणाऱ्या वृद्ध तसेच आजारी, दिव्यांग...

5000 पट्ट्यांचे होणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशातील सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने एक आदिवासी परिवारातील सुपुत्री विराजमान झाली. यामुळे आदिवासी समाजाचा बहुमान वाढला. मोदींच्या...
Skip to content