प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका 'भाभीजी घर पर हैं'मधील 'अंगूरी भाभी' या लोकप्रिय भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने एका जुन्या आणि वादग्रस्त प्रकरणावर नुकताच एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. २०१६मध्ये या मालिकेतून अचानक बाहेर पडल्यानंतर, शिल्पाने मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, जवळपास दहा वर्षांनंतर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना शिल्पाने स्वतःहून कबूल केले आहे की, तिने निर्मात्यावर केलेले ते सर्व आरोप पूर्णपणे खोटे होते. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात तिने...
“थ्री ऑफ अस” ही महाराष्ट्रातील कोकण प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर चित्रित नाट्यमय नातेसंबंधांची कथा आहे. अविनाश अरुण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, त्यात शेफाली शाह,...
द काश्मीर फाईल्स, हा त्यांच्यासाठी केवळ एक चित्रपट नाही, तर त्यांनी पडद्यावर चित्रित केलेली एक भावना आहे. ज्या लोकांना त्यांच्या घरातून हाकलून देण्यात आले,...
मी चित्रपटाच्या कथा लिहित नाही, मी त्या इतरांच्या नकळत उचलतो. कथा तुमच्या आजूबाजूस असतातच, मग ती रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये असोत किंवा प्रत्यक्ष जीवनातील घटना असो,...
चिरंजीवी. होय, 2022चा इफ्फी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार मेगास्टार आणि अभिनेता-निर्माता चिरंजीवी कोनिडेला यांना देण्यात येणार आहे.
गोव्यामध्ये काल झालेल्या 53 व्या...
53वा ‘इफ्फी’ अर्थात आतंरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव गोव्यामध्ये तालेईगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये उद्यापासून दिमाखदार सोहळ्याने सुरू होणार आहे.
एका शानदार रंगारंग शुभारंभासाठी हा महोत्सव सज्ज आहे....
ॲनिमेशन म्हणजे आभासी चलतचित्रांच्या माध्यमातून मनोरंजनाद्वारे प्रेक्षकांना शिक्षित करणे आणि कार्यप्रवृत्त करणे होय! उठावदार रंगसंगती, पात्रांच्या सर्व कोनांमधून होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण हालचाली, आणि हृदयाला भिडणाऱ्या साध्या संकल्पना किंवा...
गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून केल्या जाणार्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास केल्या जाणार्या...
श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्रीगणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध...
भाद्रपद मासात येणार्या गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. या व्रतामागील इतिहास आणि सण साजरा करण्याच्या पद्धतीविषयी या लेखातून जाणून घेऊया.
तिथी: भाद्रपद...