डॉ. सुकृत खांडेकर

written articles

विधिमंडळाच्या अधिवेशनात जाणवते अजितदादांची उणीव…

 राज्य विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेहमी रूबाबात येणारे आणि लाखोंची उर्जा व प्रेरणा असलेले अजित पवार नाहीत, हे अजूनही अनेकांना सहन करता आलेले...

कोकणकन्येच्या सन्मानानंतर कोकणपुत्राकडे खजिन्याच्या चाव्या!

मुंबई महापालिकेचे महापौर म्हणून कोकणकन्या रितू तावडे यांना सन्मान मिळाला आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून कोकणपुत्र प्रभाकर शिंदे यांना बहुमान प्राप्त झाला....

स्वतःची ओळख निर्माण तरी करणार कधी सुनेत्रावहिनी?

अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर त्यांचे राजकीय वारस म्हणून पक्षाने त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर नेतृत्त्वाची कमान सोपवली आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर सर्व...

जनरल नरवणेंच्या पुस्तकातले वादग्रस्त मुद्दे अंधारात का?

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लिहिलेल्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी, या आत्मचरित्राने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रचंड वादळ निर्माण केले. सरकार आणि प्रकाशकांच्या म्हणण्यानुसार...

कोकणकन्या महापौर रितू तावडे खरंच बांगलादेशींना हुसकावणार?

गेली पंचवीस वर्षे मुंबईचे महापौरपद अविभाजित शिवसेनेकडे होते. ही मालिका भाजपाने खंडित केली आणि तब्बल ४४ वर्षांनी मुंबईच्या महापौरपदाचा मुकूट भाजपाने मिळवला. कोकणात सिंधुदूर्ग...

काँग्रेसला मुंबईत २७ उमेदवारही सापडू नयेत, हे अपयश कोणाचे?

ठाकरेंची शिवसेना आणि मोदी-शाहंची भाजपा यांच्याशी मुंबईत लढत देताना काँग्रेसची दमछाक होत आहे. ठाकरे बंधुंनी  एकत्र येऊन विरोधी बाकांवर पुरेशी जागा तरी मिळवली. काँग्रेसने...

पंतप्रधान संसदेतच असुरक्षित, मग जनतेला वाली कोण?

काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेते झाल्यापासून भाजपा विरूध्द काँग्रेस अशा संसदेतील संघर्षाला धार चढली आहे. सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी...

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा रिमोट भाजपाच्या हाती!

अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर ज्या घाईने  विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड झाली व ज्या वेगाने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ...

अजितदादाच म्हणाले होते- नियतीने बोलावल्यावर जावेच लागते!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेने सारा देश हादरला. बारामती येथे विमान धावपट्टीवर उतरत असतानाच कोसळले, काही क्षणातच मोठा स्फोट...

शरद पवारांना अंधारात ठेवून सुनेत्राताईंनी काय साधले?

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर चौथ्या दिवशी मुंबईतील लोकभवनात त्यांच्या पत्नी सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजितदादांच्या मृत्यूनंतर सारा महाराष्ट्र हळहळला. राष्ट्रवादी काँग्रेस...

Explore more

Skip to content