शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...
मुंबई महापालिकेतल्या गेल्या काही वर्षांच्या काराभाराची चौकशी करण्यासाठी पोलिसांची एसआयटी नेमण्याला काही तास उलटत नाहीत तोच आज ईडीने उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या जवळच्या माणसांच्या जागांवर...
उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटनेत जिल्हा-जिल्ह्यात प्रतिस्पर्धी निर्माण केले. हे पक्षप्रमुखांचे काम नाही. पण त्यांना दरबारी राजकारण करायचे होते. का तुम्हाला इतकी असुरक्षितता वाटत होती?...
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला धक्का देताना विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे, माजी आमदार शिशिर शिंदे तसेच माजी नगरसेवक तांडेल दांपत्यानेही आज...
कर्नाटकातल्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारने शालेय पाठ्यपुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील धडे काढून टाकल्याला आठवडाही उलटत नाही तोच...
उद्धवजी, ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात ते जर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव पुसायला निघाले आहेत. धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत... यावर आता...
शिवसेनेकडून आजही बहुसंख्य वृत्तपत्रांना जाहिराती देऊन कालची चूक सुधारण्याचा प्रयत्न केला खरा मात्र, यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये उफाळून आलेली नाराजी काही कमी होताना...
महाराष्ट्रात नरेंद्र मोदी तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, या आशयाची जाहिरात आज राज्याच्या बहुतांशी वर्तमानपत्रात झळकली खरी, पण त्यामुळे नाराज झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळ्याजवळील ओव्हर ब्रिजवर मंगळवारी ऑईल टँकरला झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत , अशी माहिती...
येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपापल्या कार्यक्षेत्रातल्या युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींनाच मंत्रिपद देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी...