टॉप स्टोरी

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८ सदस्यांपैकी ३५२ मते मिळवण्यात सरकारला अपयश आले. लोकसभेत सरकारच्या बाजूने विधेयकावर २९८ मते मिळाली तर विधेयकाच्या विरोधात २३० मते मिळाली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मतदानाची घोषणा करताना घटनादुरूस्तीचे विधेयक पडल्याचे जाहीर केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून होणारे नारीवंदन तूर्ततरी तसेच राहिले आणि विरोधकांकडून मांडला जाणारा सीमांकनाचा विषय विरोधकांनी जिंकला. प. बंगाल, आसाम,...

तब्बल ३१८ प्रश्नांनंतर...

तब्बल ३१८ प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वकील...

सिलक्यारातल्या बचावकार्याला वेळ...

सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या काटिबद्धतेसह, केंद्र सरकार सक्रियपणे, उत्तरकाशीमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांच्या बचावाचे अभियान वेगाने राबवत आहे. या बोगद्यातील 2 किमी काँक्रीटचे काम...

गेल्या साडेनऊ वर्षांत...

देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असला पाहिजे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. पण त्यालाही काही लोकांनी विरोध केला होता. जे लोक टॅक्स भरतात...

ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी आता...

ट्रान्सफॉर्मर म्हणजेच रोहित्र जळले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त रोहित्र त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून माहिती द्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीतर्फे करण्यात...

प्रभूंच्या व्हिपच्या वैधतेवरच...

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या चौकशीत व्हिपच्या मुद्द्यावर शिंदे गटाच्या वकिलांकडून पिळून काढल्यानंतर काल कामकाज सुरू होण्यापूर्वीच ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल...

मुंबईकरांना दिलासा! यंदा...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीपट्टीत प्रस्तावित केलेली दरवाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर रद्द करण्यात आली आहे, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात...

राहुल गांधी अमेठीतूनच...

अमेठी हे राहुल गांधी यांचं घर आहे. अमेठी आणि गांधी घराणं यांचं नातं खूप जुनं आहे. हे नातं राजकारणापलीकडचं आहे. त्यामुळे राहुल गांधी अमेठीतूनच...

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात...

भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करते...

यंदाचा गानसम्राज्ञी लता...

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना...
Skip to content