टॉप स्टोरी

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे. सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...

मराठा समाजाच्या मागासलेपणासाठी...

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग करणार आहे. राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे.  सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर...

दावोसमार्फत पोलाद, आयटी, हरित उर्जा, कृषी...

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून आज ४२ हजार ८२५ कोटींचे...

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भारतातला...

महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स 4000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार काल करण्यात आला यामुळे महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण अशा आर्टिफिशियल...

नार्वेकरांनी मिंध्यांसह जनतेच्या...

माझे आव्हान आहे. नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेच्या न्यायालयामध्ये यावे आणि तिथे सांगावे शिवसेना कुणाची? मग जनतेने ठरवावे कोणाला पुरावा, गाडावा की तुडवावा... शिवसेना जर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या (16-17 जानेवारी) आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांना भेट देणार आहेत. 16 जानेवारी रोजी, दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान आंध्रप्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील पलासमुद्रम येथे...

असे ऑपरेशन केले...

मिलिंदजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मी मनापासून शिवसेनेत स्वागत करत आहे. तुमची आता जी भावना आहे तीच भावना माझीही दीड वर्षापूर्वी होती. परंतु राजकारणामध्ये वेळ...

उद्धव ठाकरे काळारामाचे...

कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त आहेत, अशी टीका मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आ....

आनंदाचा शिधा मिळणार...

अयोध्या येथील राम मंदिरामध्ये होणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2024 रोजी होत आहे. यानिमित्त राज्यात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 12 जानेवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांचे दुपारी 12:15 च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते 27व्या राष्ट्रीय...
Skip to content