न्यूज ॲट अ ग्लांस

मुंबई-नवी मुंबईतली अनेक प्राप्तीकर कार्यालये भाड्याच्या जागेत!

'आयकर सिंधु'च्या उभारणीपूर्वी विविध परवानग्या मिळवण्यात आणि अतिक्रमणे हटवण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचा आयकर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि प्रशासन सदैव नागरिककेंद्री राहील याची खात्री करत आपले अधिकार सहानुभूती, संवेदनशीलता आणि लोकसेवेच्या भावनेने वापरावेत, असे आवाहन केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. मुंबईसारख्या महानगरांमध्ये कार्यालयीन पायाभूत सुविधा आणि शासकीय निवासस्थाने सुधारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. मर्यादित शासकीय निवासस्थानांच्या उपलब्धतेमुळे अधिकाऱ्यांना अनेकदा लांबचा प्रवास करावा लागतो. मुंबई आणि नवी मुंबईतली अनेक प्राप्तीकर कार्यालये सध्या भाड्याच्या इमारतींमधून कार्यरत...

उद्यापासून रविवारपर्यंत श्री...

मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला सिंदूरलेपन करण्यात येणार असल्यामुळे उद्या, बुधवार, सात जानेवारीपासून रविवार, 11 जानेवारी 2026पर्यंत भाविकांना श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन...

अणुऊर्जा नियामक परिषदेच्या...

प्रसिद्ध शास्त्रज्ञ ए. के. बालासुब्रमणयन यांनी नववर्षाच्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषद (एईआरबी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी डॉ. डी. के. शुक्ला यांच्याकडून पदभार स्वीकारला....

अगरबत्तीत कीटकनाशके व...

अगरबत्तीमध्ये काही कीटकनाशक रसायने आणि कृत्रिम सुगंधी पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मानवी आरोग्यासाठी, घरातील हवेच्या गुणवत्तेसाठी आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकतील, अशी...

भारतातला युपीआय जगात...

भारतामध्ये गुगल पे, फोन पे, भिम आदी एपच्या माध्यमातून सर्रास वापरण्यात येणाऱ्या युपीआयला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगातील सर्वात मोठी रिअल-टाइम पेमेंट सिस्टम म्हणून मानण्यात आले...

बँकांना प्रादेशिक भाषेचा...

केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बँकांमध्ये ग्राहक सेवेत प्रादेशिक भाषांचा वापर करण्याबाबत आरबीआयच्या सूचनांचे पालन करण्याचे सूचित केले आहे. आरबीआयने शेड्यूल...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः...

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती...

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात...

हातमागावर कापडांच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची ओळख आहे. स्थानिक कलावंत या कापडाची निर्मिती करतात. राज्य विधिमंडळाच्या नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनानिमित्त हातमाग महामंडळाने...

एकीकृत पेन्शन योजनेच्या...

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे....

एका वर्षात 21...

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे (ट्राय) देशभरात एका वर्षात 21 लाखांहून अधिक फसवे दूरध्वनी क्रमांक उघडकीस आणण्यात आले असून याप्रकरणी एक लाखाहून अधिक संस्थांवर कारवाई...
Skip to content