जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या रविवारी इराण आणि अमेरिकेत कायमच्या युद्धविरामाच्या दृष्टीने चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धविरामाच्या काळात होर्मूझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली राहील. मात्र, युद्धनौकांसाठी ती बंदच ठेवण्यात येईल, असेही इराणने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे...
आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून...
राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण...
मान्सून मुंबईतून पाय काढण्यास नकार का देत आहे आणि रिटर्न मान्सून सुरू न झाल्याने यंदा ऑक्टोबर महिनाही पावसाळीच राहणार का, याबाबत पर्यावरणतज्ज्ञ चिंतित आहेत....
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजे मान्सूनचा प्रवास गेला आठवडाभर खोळंबलेलाच आहे. गेल्या सात दिवसांपासून राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशच्या परतीच्या रेषेवर एकाच जागी मान्सून अडकून पडला...
नेपाळमधील दशैन सणाच्या वेळी 2 वर्षे वयाच्या नवीन कुमारीला जिवंत देवीचा मुकूट घालण्यात आला आहे. आर्यतारा शाक्य ही नेपाळची नवीन जिवंत देवी कुमारी म्हणून...
यंदा मान्सून काही केल्या देशातून जायचे नाव घेताना दिसत नाही. भारतीय हवामान खात्याने (IMD) राजस्थानातून मान्सून संपूर्ण माघारी गेल्याची घोषणा केली होती. मात्र, आता...
पश्चिम राजस्थानमधून येत्या 15 सप्टेंबरपासून हळूहळू मान्सूनच्या माघारीला सुरुवात होणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने (IMD) जाहीर केले आहे. गेल्या 10 वर्षांतील यंदा सर्वात लवकर...
आयआयएम मुंबई आणि गायक कैलाश खेर यांची संस्था ‘कला’ यांचा ‘परफॉर्मिंग आर्ट्स’मध्ये सर्जनशील नेतृत्त्व, या विषयामध्ये उद्योग व्यवसायाप्रमाणे व्यवस्थापनातला पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी...
राज्यविधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात विधान परिषदेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते अनिल परब यांनी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा मागताना मुंबईतल्या कांदिवलीत असलेला...