न्यूज अँड व्ह्यूज

मुंबईकरांनो चला.. तुंबलेल्या पाण्यातून वाट काढायची वेळ येतेय!

येतोय-येतोय म्हणत अखेर मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला आणि महाराष्ट्रात आनंदाचे वारे वाहू लागले. केरळमध्ये ह्या मान्सूनचे येणे लांबल्यामुळे महाराष्ट्रातही विलंब होतो की काय अशी भीती होती. पण अखेर पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला. सगळ्या धरणातील पाण्याने तळ गाठला, मुंबईसारख्या शहरात पाणीकपात, ग्रामीण भागत विहिरींनी तळ गाठला, टँकरांचा अपुरा पाणीपुरवठा, पाण्यासाठी वणवण, अशा बातम्या वाचून आणि वृत्तवाहिन्यांवर पाहून लोक हैराण झाले होते. त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडणार असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. वळवाच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे आणि मुंबई-पुण्यासारख्या शहरात...

राज्यात ९ नवीन...

राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू करण्यास आज झालेल्या राज्य  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पालघर, ठाणे...

निवडणुकीसाठी जातवैधता प्रमाणपत्र...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सर्वसाधारण...

चातुर्मास प्रारंभ : 29...

वर्षाऋतूच्या चार मासांना ‘चातुर्मास’ म्हणतात. या वर्षी  29 जूनला (आषाढ शुद्ध एकादशीपासून) चातुर्मास आरंभ झाला असून 23 नोव्हेंबर (कार्तिक शुद्ध एकादशी) पर्यंत चातुर्मास असेल....

उद्धव ठाकरेंनी केले...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतल्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या 'पाऊलखुणा विकासाच्या' या त्रैवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन आज शिवसेना भवन...

मॉरिशसमध्ये मराठी साहित्य...

३५०व्या शिवराज्याभिषेकाच्या  सोहळ्यानिमित्ताने मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक व मराठी...

‘गोवा काजू’ला मिळणार...

गोवा सरकारने स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी आणि राज्यातील काजू उद्योगाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. 'गोवा काजू'ला भौगोलिक संकेत (जीआय) दर्जा देणे, 'युनिटी मॉल'ची स्थापना...

फिजिक्सवाला आता झायलेम...

फिजिक्सवाला (पीडब्ल्यू)ने दक्षिण भारतातील आपली उपस्थिती दृढ करण्यासाठी केरळमध्ये मुख्यालय असलेली झपाट्याने विकसित होणारी एड-टेक कंपनी झायलेम लर्निंगसोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली आहे. २६...

लाखो वारकऱ्यांना दिलासा!...

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री...
Skip to content