आरक्षण या विषयावर अनारक्षित लोकांनी काही लिहिणे म्हणजे अंगावर आग्यामोहोळ ओढवून घेणे आहे. इतिहासात गेलो तर आरक्षण दहा वर्षे असावे अशी सुरुवात झाली होती. आता आठ दशके होऊन गेली. यासंदर्भात कधीकधी कोणी आवाज उठवत असले तरी कोणताही सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष, या विषयावर चर्चादेखील करायला तयार होत नाही, ही लोकशाहीची मोठी गंमत आहे. दर दहा वर्षांनी आरक्षणाची मुदत वाढवण्यात येते. ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. हा विषय राज्य झाला आहे आणि आता त्याची जाहीर चर्चा सुरु झाली आहे म्हणून हा प्रपंच.
नवी दिल्लीत जेन झी वगैरे गोष्टी...
ईव्हीएमसह विविध मुद्द्यांवरील तेच तेच आरोप पुन्हा करत शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. पण, पत्रकार परिषदेत बोलता त्या...
काहीही चांगले सुरु झाले की त्याची तोंड भरून स्तुती करायची आणि या क्षेत्रातील जुन्या सगळ्या गोष्टी कशा ‘चांगल्या’ नाहीत हे समजावून सांगायचे अशी स्पर्धा...
ओमान, मस्कत येथे झालेल्या ज्युनियर आशियाई कुमारांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपले विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावून सध्याच्या घडीला आशियाई खंडात भारतीय हॉकी संघाचेच...
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील तथा आरआर आबा आपल्या प्रभावी वक्तृत्त्वशैलीसाठी प्रसिद्ध होते. राज्याच्या विधानसभेत आर आर पाटील यांनी अनेकदा आपल्या प्रभावी भाषणांमधून...
आजच्या जगात तुम्हाला वारंवार धाप लागल्यासारखी किवा एकूणच थकल्यासारखे वाटते आहे का? तसे असेल तर त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आज आपल्याभोवती जे हवेचे...
आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात सर्वात लहान वयात करोडपती होण्याचा मान बिहारचा सलामीचा युवा फलंदाज, अवघ्या १३ वर्षे १८८ दिवसांच्या असलेल्या वैभव सूर्यवंशीने...
आपल्याला शरीराच्या घड्याळानुसार झोप लागते किंवा आपण जागे असतो असे विज्ञान मानते. शरीरात असे एकच घड्याळ नसून अशी अब्जावधीहूनही अधिक घड्याळे आपल्या शरीरात असतात....
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाला आलेले महत्त्व ओळखून निवडणुकीच्या काळात सक्रिय झालेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आज अखेरची...