माय व्हॉईस

बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरेंची धरसोड वृत्ती आली अंगलट!

ऑपरेशन टायगर शिवसेनेच्या सहा फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत परत आले, तर आल्याआल्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यानी त्यांना आणखी एक धक्का दिला. उबाठाचे नेते आणि आदित्य ठाकरे ह्यांचे विश्वासू सचिन अहिर ह्यानी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत नुसता शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला नाही तर थेट विधान परिषद उपसभापती निवडणुकीचा अर्ज महायुतीतर्फे भरला. ह्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. सचिन अहिर हे मुंबईच्या वरळी मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. मात्र नंतर आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली नाही आणि आदित्य ह्यांना निवडून आणण्यासाठी खूप...

ऑलिंपिकआधीच भारताने २...

जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धा आता होऊ घातल्या आहेत. विश्वात आपली ओळख निर्माण व्हावी यासाठी इथे आटापिटा करणारे खेळाडू आपल्याला पाहण्यास मिळतात. आपल्या...

आज गरज आहे...

गेल्या 10/15 वर्षांत दैनंदिन जीवनातील सर्वच जीवनावश्यक वस्तूंची इतकी जबरदस्त भाववाढ झाली आहे की, गरीब आणि मध्यमवर्गाचे कंबरडेच मोडले आहे. अशा या महागाईच्या काळात...

केंद्रीय सहकार खात्याने...

केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्यात तीन गोष्टींची चर्चा अधिक झाली. पहिली बाब नारायण राणेंचा समावेश. दुसरी, प्रकाश जावडेकरांसह बारा मंत्र्यांची हकालपट्टी आणि तिसरी...

फिल्मसिटीतल्या संघटनांत गुरफटली...

"दररोज स्वतःला धीर देत जगणे; कठीण होत आहे किती आवरावे आपणच आपणाला; कठीण होत आहे भोकांड पसरणाऱ्या मनास थोपटीत झोपवून घेतो भुसा भरलेले भोत दिसूनही; थांबणे कठीण...

शरद पवार साहेबांच्या...

आयुष्यात अमुक एखाद्याकडून असे काही घडेल अपेक्षितच नसते. म्हणजे, जयंत पाटील खिशात हात घालतील. दिलखुलास मनमोकळे मनातले एखाद्याशी बोलतील. मनापासून हसून दाद देतील वगैरे.....

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ची...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने आपले आजवरचे रेकॉर्ड कायम ठेवले आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून आजवर विधिमंडळाचे एकही अधिवेशन ठरलेल्या पारंपरिक कालावधीइतकेही घेता आलेले नाही. देशातील...

महापौर साहेब, उंटावरून...

महापौर नरेश म्हस्के महोदय, प्रथम आपले अभिनंदन करतो कारण कधी नव्हे तो आपला पारा चढला! गेल्या सुमारे दिड वर्षात तुम्हाला रागावलेले पाहिले नव्हते. किंबहुना,...

पवारांना विचारून केली...

भर्तृहरी आपल्या नीतीशतकात लिहितो की काही सज्जन सत्पुरुष असतात, ते आपला स्वार्थ सोडून केवळ दुसऱ्याच्या हितासाठी धडपड करीत असतात. दुसऱ्या प्रकारात सामान्य लोक असतात,...

कोरोनाच्या धोक्याची तिसरी...

कोरोनाचे संकट कोसळले, त्याला आता दीड वर्ष होत आले आहे. या कळात उठताबसता आपल्याला हाच विषाणू आठवतो, दिसतो. कोरोना हा जणु आपल्या जीवनाचा अविभाज्य...
Skip to content