माय व्हॉईस

जरांगेजी, उपोषणाने दबाव वाढेल; पण तोडगा चर्चेतूनच!

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शेतात एका बाजेवर बसून मे महिन्यांच्या रणरणत्या उन्हामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पंधरा तासांनी म्हणजे मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास त्यांनी उपोषण मागे घेतले. मराठवाड्यात कुणबी समाजाच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांची यादी जाहीर करावी व त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी त्यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा आहेत. समाजासाठी त्यांनी केलेले हे नववे उपोषण होते. खरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

राज्यसभा निवडणुकीतच दडली...

माजी खासदार, माजी मंत्री रजनी पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. तशी ती झाली नसती तरच नवल होते. कारण भारतीय जनता पक्षाकडे पाटील यांना...

मान गये उद्धव...

मराठा आरक्षण आंदोलनाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कंटाळले होते. कारण, या आंदोलनाने त्यांना फार छळले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि या मराठा...

सहकारी बॅंकामधील ठेवी...

शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आता पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्‍याचा निर्णय नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गेल्या काही...

शिवसैनिकांच्या भावनांनी ओथंबली...

गेल्या महिन्यात भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तो खंजीर उकरून काढला. त्यांनी तो उल्लेख केला, कारण त्यांना शिवसेनेला टोकायचे होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

आयकर कार्यालयानेच चोरली...

मुंबईच्या महर्षी कर्वे रोडवरील आयकर विभागाचे दिमाखदार कार्यालय माहीत नसेल असा माणूस विरळाच! हल्ली मुंबईची रया बिघडत चालली असली तरी एकेकाळी संपूर्ण महर्षी कर्वे...

शरद पवार, उद्धव...

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या जातील तिथे एकच सांगत आहेत की, शिवसेनेने आमचा विश्वासघात केला. कार्यकर्त्यांशी त्यांनी परवा सवला जबाब केले: “पाठीत...

आदित्यजींच्या डोळ्यादेखतच होतोय...

गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पवईच्या रेनीसांस, या पंचतारांकित हॉटेलच्या बाजूने प्रथम कच्चा रस्ता व नंतर पक्का सायकल ट्रॅक करण्याची लगबग चोरीछुपे चालू आहे. इतर कुठल्या...

ठाकरे सरकारला पुन्हा...

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सातत्याने महासंकटात सापडणारे सरकार बनले आहे. शरद पवारांनी या सरकारची स्थापना योग्य मुहुर्तावर व योग्य विचाराने केली नाही काय, असाही...

पृथ्वीराज देशमुख अडचणीत,...

सांगली जिल्ह्याच्या विटा परिसरात असलेल्या केन साखर कारखान्याने गेली तब्बल तीन वर्षे शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे दिले नसल्याने हजारो शेतकऱ्यांच्या घरावर मरण अवकळा आल्याचे समजते....
Skip to content