पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो.
गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...
ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कासारवडवली भागात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा फेरीवाल्यांच्या संघटनेने वा त्यांच्या कोणाही 'मुखन्ड' नेत्याने...
हा झाला शहरी भागाचा प्रश्न. ग्रामीण भागातही अनियंत्रित वाळू उपशाचा प्रश्न मुळावर उठला आहे. यापूर्वी त्याचे गांभीर्य कदाचित गावांनाही लक्षात आले नसेल. पण आता...
एक पोस्ट पाहिली कुठेतरी- महाड, चिपळूणनंतर आता कन्नड, चाळीसगाव. विकास चार आण्याचा, आपत्ती व्यवस्थापन बारा आण्याचे! दोन वर्षांपूर्वी, 2019मध्ये ऑक्टोबर महिन्यात तितूर नदीला असाच अचानक...
वीस वर्षानंतर प्रथमच अमेरिकन सैन्य मध्यपूर्वेतील प्रचंड मोठी मोहीम संपवून परतले आहे. ही मोहीम यशस्वी झालेली नाही हे लक्षात घेता ही अमेरिकेची तितकीच मोठी...
काल रात्रीचे साडेदहा वाजले होते.. संध्याकाळपासून मी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा शोधत होतो. परंतु ते कुठे आहेत ते सापडत नव्हते....
देशभरातील कोरोनाचे वातावरण आता सुधारत आहे ही उत्तम गोष्ट घडत आहे. आधीच्या काळातील नव्या रुग्णसंख्येपेक्षा सध्या कमी संख्येने नव्या कोरोना रुग्णांची भर पडते आहे....
देशाच्या संसदेत तसेच अनेक राज्यांच्या विधिमंडळात आजकाल चर्चा न होताच गोंधळ घातला जातो, हे आता जनतेच्या, राजकीय नेत्यांच्या तसेच नोकरशहांच्या पुरते अंगवळणी पडले आहे....
गेल्या महिन्यातील जोरदार पावसानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पार कोलमडले आहे. खरे तर देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वेळी असे काही लिहावे लागेल याची...
देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नि त्याचबरोबर राष्ट्रध्वजाच्या बदलाबाबत अनेकांना माहिती आहेच. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्ती मिळण्यासाठी त्याकाळच्या धुरिणांनी, नेत्यांनी दिलेला लढा हुतात्म्यांनी केलेलं बलिदान, त्यांच्या कुटुंबियांना...