पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारला बारा वर्षे पूर्ण झाली म्हणून भारतीय जनता पक्षाने देशभर उत्सव साजरा केला. पश्चिम बंगालमधील पंधरा वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता हटवून प्रथमच भाजपाचा मुख्यमंत्री कोलकात्याच्या रायटर्स बिल्डींगमध्ये बसला म्हणून पक्षाने मोठा जल्लोश केला. सतरा राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. प्रादेशिक पक्षातील आमदार-खासदारांना आकर्षित करण्यात भाजपा यशस्वी होत आहे. विरोधी पक्षांतील लोकप्रतिनिधी भाजपा आणि एनडीएच्या दारात रांगा लावून उभे आहेत. भाजपाच्या भक्कम संरक्षणाशिवाय कोणतेही ऑपरेशन पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यात देशातील विरोधी पक्ष भरडून निघतो आहे आणि प्रादेशिक पक्षांना अस्तित्त्वासाठी संघर्ष करण्याची पाळी...
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीने महाराष्ट्र हादरला असला तरी आरोग्य यंत्रणेतील नोकरशहा मात्र अद्यापीही ढिम्म आहेत. हे नोकरशहा काही...
जगाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. कामगार, कष्टकरी, मजूर आदींची आबाळ होत आहे. दुकानदार, छोटे व्यापारी, व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे....
नाटक आणि नाट्यगृह कधी सुरू होणार यासंबंधी व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून सरकारची घोषणा झाल्यावरसुद्धा आंदोलनाची भाषा करणाऱ्यांना काय म्हणावे हेच कळत...
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात काल ज्या तोफा डागल्या त्यांचा रोख येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडेच होता. त्यांनी मुख्यतः भारतीय जनता पक्ष हाच...
गेल्या आठवड्यातच मी अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर सर्वच राष्ट्रीय तपास यंत्रणा मुंबईत ठाण मांडून बसल्या असतानाही अंमली पदार्थ मुंबईत मिळतातच कसे?? असा प्रश्न विचारला...
दोन दिवसांपूर्वीच नवरात्रीचे घट बसले. महाराष्ट्रातली विविध देवस्थाने उघडली गेली. श्रद्धेपायी देवदर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांची पावले देवस्थानांच्या दिशेने पडू लागली आहेत. पण, त्यांना विनासायास दर्शन...
नवज्योतसिंग सिद्धूने प्रांताध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याहीपेक्षा काँग्रेससाठी अधिक धक्कादायक घटना होती ती माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट....
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या अकाली मृत्यूनंतर बराच गदारोळ झाला. कोणी म्हणतात आत्महत्त्या, तर कोणाला वाटतो खून. अखेर तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा मैदानात उतरतात....