पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो.
गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...
मी सातत्याने ठाणे रेल्वेस्थानकाच्या बजबजपुरीबद्द्ल लिहिलेले आहे, हे वाचकांना आठवत असेलच. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी गोतावळा न घेता रेल्वेस्थानक परिसराची पाहणी करावी,...
विधानसभेमध्ये मंत्रिमहोदयांनी केलेल्या वैयक्तिक स्पष्टीकरणावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आणि गद्दार, महागद्दार असे उल्लेख झाल्यानंतर ५० खोकेच्या घोषणांनी दहा मिनिटांसाठी गदारोळ माजला.
राज्य मंत्रिमंडळातील सदस्य...
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी समाजमाध्यमांवर टीका केलेली नुकतीच वाचनात आली आणि दुर्दैव असे की आजच मला मुंबई उच्च न्यायालयासंबंधात लिहिण्याविषयी सुचले. न्यायालयाच्या...
आतून कीर्तन वरून तमाशा... या म्हणीची आठवण यावी, तसं चित्र बुधवारी रात्री विधान भवनाच्या प्रांगणात होतं. फक्त कीर्तनाची जागा अर्थसंकल्पावरील विभागनिहाय मागण्यांवरील चर्चेने घेतली...
एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत उठाव केल्यावर गेले सात-आठ महिने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर शक्तीप्रदर्शन केलेले नव्हते. शिवसेना...
"आंख मे पानी रखो…
होटो पे चिंगारी रखो…
जिंदा रहना है तो…
तरकीबे सारी रखो"…
देवेंद्रभाऊ... राहत इंदोरी यांच्या या ओळी आठवायचे तसे काही खास कारण नव्हते. पण,...
नाविक दलाच्या उठावामुळे ब्रिटिशांच्या छातीचे ठोके वाढले होते. काही सैनिकांनी बंद पुकारला तर काही सैनिकांनी अधिकाऱ्यांचा आदेश मान्य न करता त्यांना आव्हान देऊन संघर्षमय...
पत्रकारितेत आल्यापासून रोजची वर्तमानपत्रे तर वाचतच होतो. पण त्याबरोबरच जमेल तसे मराठी व इंग्रजी साप्ताहिके आवर्जून वाचत होतो. मराठीत जशी माणूस, सोबत, मार्मिक यांची...
भारतीय संस्कृतीत एकत्र कुटूंबपद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी-आजोबा हे या कुटूंबपद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून 10 सप्टेंबरला राज्यातील सर्व शाळांमध्ये...