पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची जागा घेतली. आतापर्यंत सलग १५ वर्षे त्यांनी स्वतःची एक मजबूत राजकीय यंत्रणा उभारण्यात घालवली. प. बंगालमध्ये सत्ता हळूहळू मिळवली जाते आणि मग ती तितक्याच मजबुतीने सांभाळलीही जाते. यामुळेच प. बंगालमध्ये या खेपेला भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय फार महत्त्वपूर्ण ठरतो.
गेल्या संपूर्ण दशकात या राज्यात भाजपची वाढ अत्यंत...
विश्वगुरू म्हणून आपले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी भारत आपला मार्ग आखत आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल केले. यावेळी उपराष्ट्रपतींनी तरुण नेत्यांना...
शिवसेनेचे नायगावचे माजी शाखाप्रमुख, मित्रवर्य सुरेश काळे यांनी समाजमाध्यमावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतचे ॲड. सुधा चुरी यांचे छायाचित्र पाठविले आणि एकदम धस्स झाले....
सत्तेच्या राजकारणामधील सारीपाटावर कुरघोडी, अप्रत्यक्षपणे शह-काटशहचे मोहरे खेळवले जातात. सध्या राज्याच्या राजकारणात एक मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि दोन उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) यांच्यातील...
खरंतर अत्यन्त व्यथित अंतःकरणाने आज लिहीत आहे. राज्यपालांवर लिहिण्याचे प्रसंग फार कमी येतात. राज्यपाल शपथ घेतात तेव्हा आणि त्यांची राज्यातून बदली होते तेव्हा! मागील...
विरोधी पक्षांच्या वतीने २३ आमदारांची नावे आणि केवळ सात जणांच्या सहीचे पत्र देणाऱ्या विरोधकांची संभावना अवसान आणि आत्मविश्वास गमावलेला विरोधी पक्ष, अशी करत मुख्यमंत्री...
प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहर बदलण्याबाबत केलेल्या घोषणेचे ठाणेकर म्हणून मी अभिनंदन आणि स्वागत करत आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे...
उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याचदिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत, असा...
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर धुरकट प्रदूषणाची चादर ओढून पहुडलेले तुमचे-आमचे ठाणे शहर! ठाणे शहरातील रस्तेही पाण्याने धुऊन काढले जातील,...