मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सदर प्रकल्पाबाबत अधिक माहिती करून घ्यायची असल्यास, मुंबई विमानतळ T1 मेट्रो स्थानकासमोरील या प्रकल्पास येत्या रविवारी, 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता जरूर यावे, असे आवाहन आमदार पराग अळवणी व नगरसेवक मिलिंद शिंदे यांनी केले आहे.
एरवी उड्डाणपुला खालील जागांवर अतिक्रमण होत असते किंवा जुन्या गाड्यांचे डम्पिंग होत...
मुंबईतल्या मलबार हिल जलाशय पुनर्बांधणी संदर्भात तज्ज्ञ समिती उद्या गुरुवार ७ डिसेंबरला अंतर्गत पाहणी करणार असल्याने मुंबईतल्या ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण...
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या शैक्षणिक उपाययोजना करून नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला अधिक गती द्यावी, असे सांगून विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी...
मुंबई महानगर क्षेत्रातील ३०० शाळा, महाविद्यालयांमधील ६० हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये करिअर मार्गदर्शनपर मेळावा आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे...
मुंबईच्या अंधेरीतल्या वेरावली सेवा जलाशयाच्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती आज जवळजवळ ५० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ण झाली आहे. आता या जलवाहिनीत पाणी...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ-४मध्ये, 'पी उत्तर' विभागातील मालाड (पश्चिम) परिसरात प्रभाग ३४मध्ये चारकोप नाका (अथर्व महाविद्यालयजवळ) येथील भूखंडावर नागरी वन उपक्रम अंतर्गत (मियावाकी जंगल) वृक्षारोपण...
हा सणासुदीचा काळ आणखी विशेष करण्यासाठी द बॉडी शॉप इंडियाने वैशिष्ट्यपूर्ण रिसायकल्ड कॉटन गिफ्ट पाउचेस आणली आहेत. यामध्ये ग्राहक त्यांना आवडतील त्या वस्तू भरू...
राज्यात 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागानकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांचा समावेश आहे. देशाच्या पश्चिम...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. त्यासाठी २४ विभाग स्तरावर दुकाने व...