चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या क्रीडा संकुलातील सुसज्ज भव्य हॉलमध्ये गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ चांगले युवा जिम्नास्ट घडवण्याचा अखंड यज्ञ सुरु आहे. त्यांच्या या तपस्येला गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळाले असून त्यांचे अनेक खेळाडू प्रकाशात आले, ज्यांनी मग संस्थेचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. जिम्नॅस्टिक्सबरोबर मल्लखांब खेळातदेखील त्यांचे खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. त्यांच्या ३०पेक्षा जास्त खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले तर १००पेक्षा जास्त खेळाडूंनी राष्ट्रीय आणि २००पेक्षा जास्त खेळाडूंनी राज्य स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवला. त्यांच्या...
तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच १९९१ सालानंतर काल आणि आज असे दोन दिवस भारतीय संरक्षण दलांचे तीनही प्रमुख, म्हणजे नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, हवाईदलप्रमुख राकेश...
व्यसनाधीनांकडून होणारा छळ कसा रोखावा, वयोवृद्धांची काळजी कशी घ्यावी, डिमेन्शियाग्रस्तांची काळजी कशी घ्यावी, त्यांचे व्यवस्थापन कसे करावे, तृतीयपंथीयांचे प्रश्न कसे सोडवावे अशा विविध सामाजिक...
धुळ्यातील दैनिक "मतदार"चे संस्थापक-संपादक, धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांचा भास्कर वाघ अपहार घोटाळा खणून काढणारे व त्यासाठी पत्रपंडित पा. वा. गाडगीळ पुरस्कार मिळालेले, व्यासंगी,...
१८ जून ते ६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर २.६ टक्क्यांनी कमी झाले आणि एमसीएक्स फ्युचर्सवर ते २.३ टक्क्यांनी घटले. कोव्हिड-१९च्या...
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, आयआयटी मुंबईचा दीक्षांत समारंभ शनिवारी आभासी-वास्तव (VR) पद्धतीने साजरा झाला. यासाठी पदवी मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आभासी अवतार तयार करण्यात आला...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्टला डिजिटल पेमेंट सुविधा, ई-रुपीचे उद्घाटन केले. हे एक रोखरहित, स्पर्शरहित डिजिटल पेमेंटचे साधन आहे. थेट लाभ हस्तांतरणात ई-रुपी पावती महत्त्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. डीबीटीद्वारे होणारे व्यवहार यामुळे अधिक प्रभावी होतील आणि त्यातून डिजिटल व्यवस्थेला एक नवा आयाम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून...
सध्या देशात कोविड-१९च्या भीतीचे सावट कायम आहे. आपल्याला पुन्हा तिसऱ्या संभाव्य लाटेला सामोरे जावे लागू नये म्हणून सर्वत्र सावधगिरी बाळगली जात आहे. त्यातच रक्षाबंधनाचा...
गेल्या काही वर्षांत देशात सर्वत्र 'मेक इन इंडिया'ची धूम आहे. याद्वारे परदेशी आयातीवर अवलंबित्व कमी करून देशांतर्गत संबंधित उत्पादनाला चालना देण्याचे धोरण केंद्र सरकारने...
दिवसेंदिवस पृथ्वीवर जगणे मानवाला कठीण होत जाणार आहे. त्याची चुणूक गेली काही वर्षे दिसत आहे. मात्र एकत्रित प्रयत्न मानवी जीवन सुसह्य होण्याकडे केले जात...