एनसर्कल

टिव्ही पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज टेड टर्नर यांचे निधन

जगातील पहिली २४ तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी 'सीएनएन' सुरू करून टेलिव्हिजन (टिव्ही) पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज माध्यम सम्राट टेड टर्नर यांचे वयाच्या ८७व्या वर्षी नुकतेच निधन झाले. १९८०मध्ये त्यांनी 'केबल न्यूज नेटवर्क'ची स्थापना केली, ज्याने ठराविक वेळेत बातम्या देण्याच्या प्रस्थापित पद्धतीला छेद देत अहोरात्र 'ब्रेकिंग न्यूज' देण्याची नवी संस्कृती रूजवली. १९९०-९१मधील आखाती युद्धाच्या थेट आणि सविस्तर कव्हरेजमुळे सीएनएनला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख प्राप्त झाली आणि टर्नर यांचे नाव जगभर पोहोचले. एक धाडसी व्यावसायिक आणि जोखीम घेणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टर्नर यांनी केवळ माध्यम क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा आणि...

आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी...

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधल्या सूरत इथे योग महोत्सवाचे काल आयोजन करण्यात आले. आठवा लाईन्स इथल्या पोलिस कवायत मैदानावर या महोत्सवाचे आयोजन केले गेले....

कल्याण-डोंबिवलीत होणार नवा...

गेल्या १० वर्षांत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कामांच्या माध्यमातून स्वत:ची छाप सोडली आहे. आजची रॅली त्याचीच साक्ष देत आहे. ही विजयाची रॅली आहे....

गाडीप्रमाणे पुणेकर विरोधकांची...

पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर येथील महायुतीच्या चारही उमेदवारांना आपल्याला विजयी करायचे आहे. पुणेकर खूप हुशार आहेत. एखाद्याच्या घरासमोरची गाडी काढायची असेल तर ते...

आता हरित वाहतूक...

इकोफाय ही भारतातील ग्रीन-ओन्‍ली नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) आणि विद्युत हा इलेक्ट्रिक तीन-चाकीचे संपादन अधिक किफायतशीर करण्‍यामध्‍ये विशेषीकृत असलेला अग्रगण्‍य ईव्‍ही मालकीहक्‍क प्लॅटफॉर्म यांनी...

ठाकुरद्वारच्या विठ्ठल-रखुमाई मंदिराचा...

मुंबईतल्या गिरगावच्या ठाकुरद्वार परिसरातील वैद्यवाडी येथील प्राचीन विठ्ठल-रखुमाई मंदिराचा तिढा आता थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. हे मंदिर वाचवावं आणि या मंदिरात पूर्वीप्रमाणेच पूजाअर्चा...

२१ एप्रिलला पुण्यात...

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुण्यात येत्या २१ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता महाराणा प्रताप उद्यान ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक डेक्कन अशा 'सनातन गौरव...

गडचिरोलीत मतदानाकरीता 267...

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या शुक्रवारी, 19 एप्रिलला होणाऱ्या मतदानाकरिता 12-गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास काल सुरूवात...

शिवसेनेच्या ठाकरे गटाची...

सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीत शिवसेनेच्या उबाठा गटाची अवस्था उठबस सेना झाली आहे. सिल्व्हर ओक म्हणाला की उठ आणि काँग्रेस म्हणाला की बस,...

भाजपाचा जाहीरनामा हा...

सत्तेत असताना १० वर्षं शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपाने...
Skip to content