डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर येथील १००पेक्षा जास्त कॅरमपटू सहभागी झाले होते. दोन्ही गटात प्रथम ८ क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके, चषक, पदके देण्यात आली. एकूण १८ हजार रुपये रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली.
मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या सुसंस्कार हायस्कूलच्या ओमकार वडरने ठाण्याच्या आय.इ.एस. चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या प्रसाद...
मुंबई, महाराष्ट्रातील लोकशाहीचा उत्सव संपताच उद्यापासून म्हणजेच मंगळवार, २१ मे २०२४पासून मुंबईतल्या बोरीवलीतल्या जय महाराष्ट्र नगर येथे ही वसंत व्याख्यानमाला सुरु होत आहे. ज्येष्ठ...
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या अखेरच्या टप्प्यातले मतदान उद्या होत असल्यामुळे वाहन चालनाच्या कोणत्याही प्रकारच्या परवान्याच्या चाचणीकरीता मुंबईत होणाऱ्या चाचण्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३मधील लिपिक टंकलेखक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली...
प्रख्यात साहित्यिक विजय मडव यांना यंदाचा शारदा पुरस्कार देण्यात येणार असून जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार मागाठाणे मित्र मंडळाचे खंदे कार्यकर्ते दिलीप चव्हाण आणि...
सन 2024-2025, या शैक्षणिक वर्षात मुंबई शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी 31 मेपर्यंत अर्ज करावेत, असे...
जहाजबांधणीत स्वदेशी भागांच्या वापराला चालना देण्याचा भाग म्हणून देशी बनावटीचे सागरी वापराच्या दर्जाचे पोलाद घेण्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि जिंदाल स्टील अँड पॉवर यांच्यादरम्यान...
भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला, श्री गणेश पूजन कसे करावे ह्याचे प्रशिक्षण आणि पूर्वी शिकलेल्यांसाठी उजळणी वर्ग येत्या १२ मे २०२४ पासून, दरवर्षीप्रमाणे,...
मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील वृत्तपत्र विक्रेते सुनील ने. गांधी यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी,...
वायकर साहेब तुम्ही आला नसता तरीही आमचे मत तुम्हाला व मोदींनाच म्हणजेच विकासाला दिले असते, अशी ग्वाही जुहू परिसरातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी दिल्याची माहिती...