डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर येथील १००पेक्षा जास्त कॅरमपटू सहभागी झाले होते. दोन्ही गटात प्रथम ८ क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके, चषक, पदके देण्यात आली. एकूण १८ हजार रुपये रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली.
मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या सुसंस्कार हायस्कूलच्या ओमकार वडरने ठाण्याच्या आय.इ.एस. चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या प्रसाद...
मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स एकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप ६/७/८/९/१०/११/१२/१४ वर्षांखालील मुला-मुलींची बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्टला आरएमएमएस सभागृह, परळ, मुंबई-१२ येथे...
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या विद्यमाने येत्या शनिवारी, ३ ऑगस्ट आणि रविवारी, ४ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी ६...
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदा आपले ७०वे वर्ष साजरे करत असून त्यानिमित्ताने सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्या सहकार्याने इंडियन ऑइल व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत...
छत्रपती संभाजी नगर येथील साई इंटरप्रायझेसचे मालक संजय मुळे यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव” पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. जयपूर...
बुजूर्ग छत्रपती पुरस्कारप्राप्त ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पॉवरलिप्टर आणि माजी शासकीय अधिकारी सतीश पाताडे यांनी मध्य प्रदेशच्या इंदोर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर...
मध्य प्रदेशमध्ये इंदौर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग इक्विप्ड आणि अनईक्विप्ड स्पर्धेत रायगड, पेणच्या 75 वर्षीय रमेश खरे यांनी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला...
भारतातील सर्वात लोकप्रिय ब्युटी ब्रँड्सचे धोरणात्मक समर्थक साहिल नायर त्यांचा नवीन उद्यम 'मिला ब्युटी' (पूर्वीचा मिलाप कॉस्मेटिक्स) लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. व्यवस्थापकीय संचालक व...
दिवाळी अंक सार्वकालिक असून दिवाळी अंकांमुळेच अनेक नामवंत लेखकांना मानाचे पान मिळाले, सन्मान मिळाला, नाव मिळाले. ते नावारुपाला आले. दिवाळी अंकांना साहित्यक्षेत्रात वेगळेच महत्त्व...
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI)च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC)चे अध्यक्ष सीए अर्पित काबरा यांना ब्रिटिश संसदेतर्फे लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आंतरराष्ट्रीय...