केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने छत्तीसगढ राज्याच्या सहकार्याने पहिल्यादांच आदिवासी खेळाडूंमधील गुणवत्ता हेरण्याच्या दृष्टीने खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेचे शानदार आयोजन नुकतेच रायपूर, जगदलपूर, सरगुजा या तीन ठिकाणी करण्यात आले होते. या पहिल्या स्पर्धेला देशभरातील आदिवासी खेळाडूंचा चांगला प्रतिसाद लाभला. ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ३८००पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. १०६ सुवर्णपदकांसाठी चुरस होती. अॅथलेटिक्स, जलरतण, हॉकी, फुटबॉल, तिरंदाजी, वेटलिफ्टिंग, कुस्ती या खेळांचा समावेश या पहिल्या स्पर्धेत होता. भविष्यात या खेळांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. मल्लखांब आणि कबड्डी, हे दोन खेळ...
भारताच्या डिजिटल क्रांतीला आता स्वदेशी विज्ञानाची जोड मिळणार आहे. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या (AI) वाढत्या वापरामुळे डेटा सेंटर्समध्ये निर्माण होणारी प्रचंड उष्णता कमी करण्यासाठी आयआयटी मुंबई...
अनेक घरांमध्ये गृहलक्ष्मीला कौतुकाने 'गृहमंत्री' असे म्हटले जाते. संपूर्ण घराचे व्यवस्थापन निगुतीने करण्याचे कौशल्य स्त्रीमध्ये असते, याचीच ही पावती असते. पण या गृहमंत्र्याच्या हातात...
आंतरराष्ट्रीय पंच, ज्येष्ठ कबड्डी संघटक अंकुश मोरे यांच्या एकसष्ठीपूर्तीनिमित्त गोरेगावच्या अभिनव कला आणि क्रीडा अकॅडेमीने अभिनव क्रीडा मंडळ, एकता क्रीडा मंडळ, वडगाव आणि स्पोटवूट...
मुंबईतल्या मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या विद्यमाने नुकत्याच खार जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या ११८व्या बॅडमिंटन स्पर्धेत पेहेर सात्रा, साऊजा राजपूत, आरोही साळुंखे, निवान डेनिस, अर्णा...
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष...
आशिष देवल, संचिता पाटील-देवल या राष्ट्रीय मल्लखांब खेळाडूंनी अस्सल मराठमोळ्या सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असलेल्या मल्लखांब खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आठ वर्षांपूर्वी मुंबईत बोरिवलीत "मल्लखांब लव्ह"ची...
गोव्यात आजपासून सुरू होत असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील बाल्यावस्थेतील धैर्य, सर्जनशीलता आणि स्वप्नांचा शोध घेणाऱ्या पाच चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे....
बालदिनानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक १४ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा उद्या, १५ नोव्हेंबरला आणि सर्वांसाठी खुली बुद्धिबळ स्पर्धा १६ नोव्हेंबर...
तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकने 'तंत्रभूमी' म्हणून स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे, आणि या परिवर्तनाचे खरे शिल्पकार आहेत जितेंद्र शाह यांच्यासारखे उद्योजक. असे...