बॅक पेज

राजेश खन्नाच्या मर्जीमुळे डब्यात गेली ‘नौकरी’!

काळ बदलला.. अनेक गोष्टी बदलल्या... संदर्भ, तपशील बदलले. एकेकाळी एखादा चित्रपट काहीना काही कारणास्तव रखडला रे रखडला की, पब्लिकचा त्या चित्रपटातील रस उतरत, घसरत, संपत जात असे आणि असा एखादा चित्रपट पडद्यावर येई तो उतरण्यासाठीच! अशी उदाहरणे अनेक आहेत. एकच भारी नाव सांगतो, ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'नौकरी' (१९७९). यात राज कपूर आणि राजेश खन्ना यांच्या भूमिका आहेत. बस्स एवढंही.. हा चित्रपट पडद्यावर कधी येतोय नि कधी पाहतोय असं अनेकांना झाले. राजेश खन्नाची काही काळ विशेष मर्जी बसलेली जाहिरा यात त्याची नायिका होती. (अशा अनेक जाहिरा, शीतल, श्यामली, सोनिया,...

अजूनही नावनोंदणी करू...

भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेला शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकीकरिता मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 डिसेंबर 2023 रोजी संपला असला, तरी शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणुकीकरिता मतदार नावनोंदणी...

हजारो टन गहू...

भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने गहू आणि कच्च्या तांदळाचा लिलाव जाहीर केला आहे. येत्या 3 जानेवारी 2024 रोजी हा लिलाव होईल. या लिलावाअंतर्गत 17500 मेट्रिक टन गहू आणि 5000 मेट्रिक टन...

लाकडाच्या वाहतुकीसाठी आता...

देशभरात लाकूड, बांबू आणि इतर वनोपजांची विनाअडथळा वाहतूक सुलभ करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी...

एलटीटी रेल्वेस्थानकातही आता...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनंतर आता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसवरील पहिले आणि मुंबईतील दुसऱ्या 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' चे उद्घाटन हल्दीरामच्या सहकार्याने केले. या उद्घाटनप्रसंगी...

‘वीर बाल दिना’निमित्तच्या...

नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आज, 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता 'वीर बाल दिना'निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते दिल्लीतल्या तरुणांच्या संचलनाला हिरवा...

रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय...

महाराष्ट्र सरकारच्या एका अहवालानुसार राज्यात 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनार असून राज्यातील 72% मत्स्य उत्पादन कोकण क्षेत्रात होते. कोकणतल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या डॉ. बाळासाहेब सावंत...

भारताने 2014पासून आतापर्यंत...

भारताने 2014-23 या कालावधीत 396 परदेशी आणि 70 देशांतर्गत उपग्रह प्रक्षेपित केले, तर 2003-13 या कालावधीत भारताने 33 परदेशी आणि देशांतर्गत 31 उपग्रह प्रक्षेपित...

अनुभवा ख्रिसमस आणि...

भारताचे कन्झ्युमर रिटेलसाठीचे अग्रगण्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय सेल्सने आपल्या बहुप्रतिक्षित एंड ऑफ द इअर सेल (इवायओएस)ची घोषणा केली आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या...

गेल्या 9 महिन्यांत...

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर 2023 या नऊ महिन्यांत भारतात अंतराळ स्टार्टअपमध्ये 1,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)...
Skip to content