HomeArchiveबळीराजा महत्त्वाचा!

बळीराजा महत्त्वाचा!

Details

 

 
 

देशातल्या लहान व्यापाऱ्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्या आरसीईपी करारावर भारताने सह्या करू नये या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी मुंबईत मंत्रालयाच्या दारावरच आंदोलन करण्यात आले.
 
 
आमदार देवेंद्र भुयार तसेच इतर नेते यात सहभागी झाले होते. इकडे मुंबईत आंदोलन होत असले तरी तिकडे बँकॉकच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या करारावर सह्या करण्यास नकार दिला. भारतीय समाजाचा यात विचार करण्यात आला नसल्याचे कारण देत त्यांनी भारताला यापासून दूर ठेवले.
 
 
छायाचित्रेः भूषण कोयंडे
 
 

 
 

 
 

 

Continue reading

राष्ट्रीय महामार्गांवरून आता ओव्हरलोड वाहनेही धावणार सुसाट!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील अतिभारित (ओव्हरलोडेड) वाहनांसाठी अतिरिक्त शुल्क आकारणारी कायदेशीर सुधारणा अधिसूचित केली ाहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरून अतिरिक्त शुल्क देऊन नियमापेक्षा जास्त माल घेऊन जाण्यास मालवाहतूकदारांना सहज शक्य होणार आहे. परिणामी राष्ट्रीय महामार्गांवर आता...

‘अच्चप्पास् अल्बम’ येत्या 24 एप्रिलला होणार प्रदर्शित

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजेच एनएफडीसी आपला मल्याळम चित्रपट ‘अच्चप्पास् अल्बम’ (आजीचा अल्बम) येत्या 24 एप्रिलला देशभर प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात कौटुंबिक कल्पनारम्य कथा, विनोद आणि भावनांच्या कल्लोळाचा एक अनोखा मेळ...

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...
Skip to content