नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित केली जाणार आहेत. यामुळे रेल्वेस्थानकांचे कामकाज, देखभाल, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची संपूर्ण जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाकडे येणार आहे.
सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या करारातून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, रेल्वेच्या मान्यतेनुसार नवी मुंबईतील...
आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात, बारावीनंतर कोणती पदवी (डिग्री) निवडावी या गोंधळात अनेक विद्यार्थी अडकले आहेत. "सुरक्षित" करिअरबद्दलच्या पारंपरिक कल्पनांना आता आव्हान मिळत आहे आणि...
बिहारचे काळजीवाहू मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती खरोखरीच उत्तम आहे का? त्यांना पुढच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार सोपविण्याइतके ते फिट आहेत का, असे एक नाही तर...
अमेरिकन नागरिकांसाठी किराणा मालाच्या वाढत्या किंमती ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे. सप्टेंबर महिन्याच्या ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (Consumer Price Index), बीफच्या (गोमांस) दरात 14.7%...
भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सुरूंगशोध आणि निराकरण मोहिमांसाठी अद्ययावत मानववाहक स्वयंचलित जलांतर्गत वाहने विकसित केली आहेत. डीआरडीओअंतर्गत विशाखापट्टणम इथल्या नौदल विज्ञान आणि...
वस्तू आणि सेवा कर गुप्तचर संचालनालयाच्या, दिल्ली विभागीय पथकाने 645 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीचे रॅकेट नुकतेच उघड केले असून या प्रकरणातल्या मुख्य...
देशात सध्या तीव्र हवामानाचा अनुभव येत आहे. उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट असून, दक्षिण भारतात, विशेषत: केरळ आणि तामिळनाडूत मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात...
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध हे एका हाय-स्टेक डिप्लोमॅटिक ड्रामासारखे झाले आहेत, जिथे राष्ट्रीय हित आणि वैयक्तिक प्रतिष्ठा समोरासमोर आली होती. काही महिन्यांपूर्वी...
कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले....