टॉप स्टोरी

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय...

आता फळे, भाजीपालाही...

राज्यातील सर्व किराणा, भाजीपाला, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री, फिशसह), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य...

पोलिसी गैरवापराचा सरकारी...

राज्यातल्या मंत्र्यांकडून पर्यायाने राज्य सरकारकडून पोलिसांचा गैरवापर केला जात असल्याचे सचिन वाझे प्रकरणावरून स्पष्ट झाल्यानंतरही राज्य सरकारकडून पुन्हा एकदा पोलिसांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न झाल्याचे...

आपत्ती व्यवस्थापनातला निम्मा...

राज्यांना कोविड काळात त्यांच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीअंतर्गत मिळालेल्या वार्षिक निधीपैकी 50 टक्के निधी वापरण्याची परवानगी देणारी अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली आहे. केंद्रीय...

कोरोना रूग्णांसाठी आता...

कोविडच्या (कोरोना) वाढत्या रूग्णसंख्येकडे पाहता रूग्णांवर त्यांच्या घरीच उपचार करण्यासाठी आता विविध रूग्णालयांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. सरकारी वा खाजगी रूग्णालयांमध्येही खाटा मिळत...

‘रमजान’वर आजपासून महिन्याभरासाठी...

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करतानाच राज्य सरकारने काल बुधवारपासून साजरा होणाऱ्या रमजान महिन्यासाठीही विविध स्वरूपांचे निर्बंध टाकणाऱ्या मार्गदर्शक सूचना जारी...

उद्यापासून संचारबंदी! ही...

अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात अघोषित लॉकडाऊन जाहीर केला. कोरोनाच्या वाढत्या धोक्याला रोखण्यासाठी उद्या, बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पुढचे १५ दिवस म्हणजेच...

स्थलांतरीतांच्या भरवशावर लॉकडाऊनचे...

राज्यातल्या वाढत्या कोरोनाला थोपविण्यासाठी लॉकडाऊन लावणे अपरिहार्य असले तरी राज्याची आर्थिक स्थिती पाहता जास्तीतजास्त स्थलांतरीत वर्ग आपापल्या मुक्कामाला पोहोचेपर्यंत लॉकडाऊन टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून केला...

महाराष्ट्रात व्हेंटीलेटर्सबरोबर तंत्रज्ञांचीही...

राज्यात कोरोनाला सामोरे जाताना सरकारला व्हेंटीलेटर्सबरोबरच त्यांना सुस्थितीत ठेवणाऱ्या तंत्रज्ञांचीही कमतरता जाणवू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत...

केंद्राकडून सापत्न वागणुकीचा...

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा राज्य सरकारचा आरोप बिनबुडाचा असल्याचे आज या सरकारचे कर्तेधर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
Skip to content